Agriculture

‘आमच्या बापाच्या गळ्याभोवती आज फाशीचा दोर असताना नेते मात्र गळ्यात हार-तुरे घालून घेण्यात धन्यता मानत आहेत’

बीड – राज्यात सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांनी पोटच्या मुलासारखी वाढवलेली पिके या पावसात वाहून गेली आहेत. गेल्यावर्षी देखील अशीच अतिवृष्टी झाली ...

अजिंठा खोऱ्यात पाणी अडविल्यास लिफ्ट इरिगेशनने पाण्याची उपलब्धता, आराखडा तयार करण्याचे निर्देश

औरंगाबाद : अजिंठा खोऱ्यात पाणी अडविण्यासाठी नैसर्गिक साधने उपलब्ध आहेत. शिवाय यासाठी कोणतीही जमीन संपादित करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अजिंठा खोऱ्यात तातडीने सर्वेक्षण करून ...

‘रस्त्याच्या कडेला उभे राहून नुकसानीची पाहणी करू नका’, जयंत पाटील, धनंजय मुंडेंना पंकजा यांचा टोला

परळी : गेल्या सात दिवसांपासून मराठवाड्यासह परळी परिसरात अतिवृष्टी होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमिवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री ...

शेतकरी अतिवृष्टीने हैराण असताना पुष्पवृष्टीने स्वागत करवून घेणाऱ्या जयंत पाटलांवर रयत क्रांती संघटनेची टीका 

नांदेड – एकीकडे राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने हैराण झालेला असताना दुसरीकडे राज्याचे मंत्री जयंत पाटील हे पुष्पवृष्टीने स्वागत करून घेत असल्याचे समोर आले आहे. राज्यातील ...

विदर्भवासियांना मरणानंतरही यातना; अंत्यसंस्कारासाठी वाहत्या नदीपात्रातून न्यावा लागाला मृतदेह

बुलडाणा : शेगाव तालुक्यातील महागाव या गावाला पूल नसल्याने पाण्यातून धोकादायकरित्या रस्ता ओलांडावा लागत आहे.  रस्ता ओलांडताना एका युवकाचा पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाला. ...

‘पाटील आधी चंद्रावर होते,मात्र टीका झाल्यानंतर ते नुकसानीची पाहणी करण्यासाठी बांधावर गेले’

पुणे – एकीकडे राज्यातील शेतकरी अतिवृष्टीने हैरान झालेला असताना दुसरीकडे राज्याचे मंत्री जयंत पाटील हे पुष्पवृष्टीने स्वागत करून घेत असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादीच्या ...

मराठवाड्यातील पूरस्थितीचा अजित पवारांकडून आढावा, प्रशासनाला दिले आदेश

मुंबई : गुलाब चक्रिवादळामुळे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला असून प्रशासनाला महत्वपूर्ण ...

शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित उत्पन्न पद्धतीवर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अन्य स्रोतही शोधावेत – मोदी

नवी दिल्ली- कृषी क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी शेतकरी आणि वैज्ञानिकांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांनी केवळ पीक आधारित ...

सावधान : राज्यावर घोंगावतंय शाहीन चक्रीवादळाचं संकट

पुणे –  गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात मोठे नुकसान होत असताना आता शाहीन चक्रीवादळाचं संकट घोंगावत असल्याचे चित्र आहे. राज्यावर  अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळ निर्माण होण्याची ...

…म्हणून मी शरद पवारांना कधीही जाणता राजा म्हणत नाही : सदाभाऊ खोत

जळगाव –  माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्य सरकारवर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. उसाच्या एफआरपीच्या मुद्द्यावरून ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!