Agriculture
ओला दुष्काळ जाहीर करण्याचा विचार सुरु- विजय वडेट्टीवार
मुंबई : गुलाब चक्रिवादळाच्या प्रभावामुळे संपूर्ण कहाराष्ट्रात पाऊस झाला. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करायचा कि संपूर्ण राज्यात ...
शेतकऱ्याला ५० हजार रुपयांची मदत ताबडतोब जाहीर करा; राज ठाकरे यांची मागणी
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ...
महाराष्ट्रावर ‘जलसंकट’, आता तरी केंद्र सरकार त्याचा विचार करणार आहे का?- संजय राऊत
मुंबई : महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी राज्याच्या काही भागात नद्यांना पूर आला आहे आणि पाणी गावांमध्ये शिरलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे ...
मराठवाड्यातील शेतकरी संतप्त; उस्मानाबादमध्ये अडवला पालकमंत्र्यांचा ताफा
उस्मानाबाद : पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या दौऱ्या दरम्यान अनेक ठिकाणी त्यांचा ...
सरसकट आर्थिक मदत जाहीर करा, राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांची मागणी
औरंगाबाद : ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला ...
पाहणीचा देखावा नको, ओला दुष्काळ जाहीर करून मदत करा; खा. जलील यांच्यानंतर आ. बंब यांची मुख्यमंत्र्यांना मागणी!
औरंगाबाद : मराठवाड्यात गुलाब चक्रीवादळामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. या पावसामुळे गंगापूर,खुल्ताबाद, वैजापूर, कन्नड, सोयगाव, पैठण, सिल्लोड सह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने ...
शेतकरी संकटात, पोकळ आश्वासनांची नव्हे तर तातडीच्या मदतीची गरज; फडणवीसांची कळकळीची विनंती
मुंबई : मराठवाड्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे, उस्मानाबाद, लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली ...
मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर सोडू नका असं केलेलं आवाहन म्हणजे…; भातखळकरांनी उडवली खिल्ली
मुंबई : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती उद्भवली आहे. जवळपास २५ लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. मराठवाड्यातील ...
गंगापूर तालुक्यात पावसाने दाणादाण, नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट!
औरंगाबाद : गंगापूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे सर्वत्र दाणादाण उडाली आहे. शिवना, नागझरी, लेंडी या नद्यांना पूर आला असून नदी काठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा ...
शेतकऱ्यांचे पिककर्जासह वीजबिल माफ करा, आमदार अभिमन्यू पवार यांची मागणी
लातूर : अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ८ दिवस पिकं पाण्यात असल्याने पिवळी पडून पिके कुजली आहेत. तसेच शेंगांमधून कोंबे फुटली ...