Agriculture
पंतप्रधान मोदींनी केले विशेष गुण असलेल्या ३५ पिकांचे वाण लाँच
नवी-दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हवाहवामान बदल आणि कुपोषण या दोन्ही आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केलेल्या विशेष गुण ...
‘शेतात गुडघाभर पाणी, नुकसान टक्केवारीत मोजू नका; सरसकट मदत करा’, आ.नमिता मुंदडांची मागणी
बीड : केज विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये शंभर टक्के नुकसान झालेले आहे. रस्ते बंद आहेत. शेतीमध्ये गुडघाभर पाणी आहे. हे नुकसान टक्केवारीमध्ये मोजता येणार नाही. ...
‘अतिवृष्टीच्या नुकसानापायी महाराष्ट्राला ७ हजार कोटी द्या’, महाविकास आघाडी सरकारचे केंद्राला साकडे
मुंबई : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली आदी जिल्ह्यात सोयाबीन, कपासी आदी खरीप पिकांचे मोठे नुकसान ...
तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
अमरावती : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा जलयुक्त शिवार योजना हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’मानला जातोय. पण या योजनेत अनेक ठिकाणी घोळ असल्याचा ठपका महाविकास आघाडी ...
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला : नाना पटोले
मुंबई – केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला असून शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकारचे शेतकरीविरोधी ...
बैलगाडी, ट्रॅक्टर, दुचाकीसह अतिवृष्टीग्रस्त भागात राणाजगजितसिंह यांचा पायी दौरा
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील मांजरा तसेच तेरणा नदी काठाच्या गावांचा आमदार राणाजगजितसिंह यांनी दौरा केला. यामध्ये काही ठिकाणी दुचाकीचा वापर तर काही ठिकाणी बैलगाडीचा ...
मराठवाड्यात पावसाचा जोर, अडकलेल्या नागरिकांना सोडवण्यासाठी ‘एनडीआरएफ’ दाखल
उस्मानाबाद : गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसाने मराठवाड्यातील सर्वच धरणे १०० टक्के भरली आहेत. यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ...
रात्रभर झालेल्या पावसाने अनेक गावात शिरले पाणी, खासदारांनी प्रत्यक्ष पाहणी करुन दिला धीर!
उस्मानाबाद : परिसरात गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील अनेक गावात पाणी साचले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. सततच्या पावसामुळे ...
राज्यातील ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टी होण्याची शक्यता
पुणे – बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे विदर्भात प्रामुख्यानं चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसंच यवतमाळ, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या काही भागात तुरळक ...
पंकजा मुंडेंना धक्का! ‘वैद्यनाथ’ साखर कारखान्याचा ब्लॅक लिस्टमध्ये समावेश
मुंबई : राज्यातील तब्बल ४४ सहकारी साखर कारखान्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या परळी येथील ...