Agriculture
१० तासांच्या अथक प्रयत्नानंतर तहसीलदारांच्या पथकाने सालगड्यास काढले पुरातून बाहेर
लातूर : निलंगा तालुक्यातील मुगाव-मसलगा गावच्या हद्दीतील मांजरा नदीला पूर आल्याने एक सालगडी नदीत अडकला होता. याची माहिती सरपंच व जिल्हा परिषदेच्या सदस्याने ही ...
महिनाभराच्या आत नुकसानीचे पंचनामे करुन मदत जाहीर करु – शंकरराव गडाख
उस्मानाबाद – गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ...
‘आमचा दसरा कडवट झाला तरी तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही;’ ऊसाच्या एफआरपीसाठी राजू शेटी आक्रमक
कोल्हापूर : शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेटी आक्रमक झाले आहेत. राजू शेटी हे ७ ऑक्टोबरपासून ‘जागर एफआरपीचा’ ...
शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजारांची मदत द्या, ड्रोनद्वारे पंचनामे करा – बावनकुळे
नागपूर : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. चक्रीवादळांच्या परिणामामुळे ...
मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी धीर सोडू नये- मुख्यमंत्री
मुंबई : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती उद्भवली आहे. जवळपास २५ लाख हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. मराठवाड्यातील ...
जायकवाडीचे १८ दरवाजे उघडले, टप्या-टप्याने विसर्ग वाढवण्याचे प्रशासनाचे नियोजन
औरंगाबाद : मराठवाड्यासाठी संजीवणी ठरणाऱ्या पैठण इथल्या जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत ...
मराठवाड्यातील सोयाबीन मातीमोल; लातूर,औरंगाबादमध्ये सर्वाधिक नुकसान
औरंगाबाद : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे हाताशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. गुलाब चक्रीवादळाच्या परिणामामुळे राज्यात ...
कोकणातील पूरस्थितीत सर्व पालकमंत्री गायब होते, तीच पुनरावृत्ती मराठवाड्यात झाली आहे- भाजपाची टीका
मुंबई : कोकणात पूर आला तेव्हा सर्व पालकमंत्री गायब झाले होते, त्याचीच पुनरावृत्ती मराठवाड्यात झाली आहे. निकम्मे पालकमंत्री, बेशरम सरकार अशी टीका महाविकास आघाडीवर ...
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकरी ५० हजारांची तात्काळ मदत द्या, भाजपची मागणी
लातूर : जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मांजरा, तेरणा भागातील शेतकऱ्यांची शेती पूर्ण पाण्याखाली गेली आहे. याच काळात मांजरा व तेरणा धरणाचे पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे दोन्ही ...
‘जयंतराव, लोकांना मदत देणं जमणार नसेल तर निदान त्यांच्या जखमेवर मीठ तरी चोळु नका’
सोलापूर – राज्यात सध्या मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांनी पोटच्या मुलासारखी वाढवलेली पिके या पावसात वाहून गेली आहेत. गेल्यावर्षी देखील अशीच अतिवृष्टी झाली ...