Agriculture
मराठवाड्यात पावसाचा धुमाकुळ, जायकवाडी ९२ टक्के भरले, ११ वाजता दरवाजे उघडणार
औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सलग सात दिवस अतिवृष्टी झाली आहे. २५ लाख हेक्टरवरील पिकांचे ७ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. खरीपाचा तोंडाशी आलेला ...
मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या तिघांना हेलिकॉप्टरच्या सह्याने सुखरूप बाहेर काढले
लातूर : मांजरा नदीच्या पाण्यात पोहरेगाव येथील शेतात अडकलेल्या नागोराव किसन टिकणारे (५०), पत्नी रुक्माबा (४५) आणि त्यांचा मुलगा चंद्रकांत (११) यांची भारतीय वायू ...
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाची टीम लातूर मध्ये दाखल, पालकमंत्री अमित देशमुख यांच्याशी चर्चा
लातूर : लातूर जिल्ह्यातील पूरपरिस्थितीत अडकलेल्या अनेक नागरिकांना जिल्हा प्रशासनाने बाहेर काढले आहे. अजूनही पावसाची शक्यता लक्षात घेऊन पालकमंत्री अमित देशमुख यांनी राष्ट्रीय आपत्ती ...
औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, खासदार इम्तियाज जलील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
औरंगाबाद : खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होवुन नुकसानग्रस्त शेतकरी बांधव व ग्रामस्थांना शासनस्तरावरुन आर्थिक मदत मिळाली का? ...
औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा १५० टक्के पाऊस, सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
औरंगाबाद : जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात सरासरी पेक्षा १५० टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले ...
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या, भाजपची मागणी
परभणी : जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा १४४ टक्के जास्त पाऊस झाला असून मागील ५ दिवसांतील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे संपूर्ण पीके नामशेष झाली आहेत. त्यामुळे शासनाने ...
मांजरा, तेरणा नदीकाठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहावे, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
लातूर : मागील काही दिवसात होत असलेल्या पावसामुळे मांजरा आणि तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले आहेत. या दोन्ही धरणात अजून पाण्याची आवक ...
आपदग्रस्थांना महाविकास आघाडीचे सरकार सर्वोतोपरी मदत करणार- अमित देशमुख
लातूर : जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागाकडून आढावा घेतला. तसेच मदत कार्यासाठी युद्धपातळीवर यंत्रणा ...
लातूर जिल्ह्यात पावसाचा कहर; पालकमंत्र्यांनी केले नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन
लातूर – लातूर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित विभागाकडून आढावा घेतला असून मदत कार्यासाठी ...
‘शेजाऱ्यांना रडणारे नाही तर लढणारे सरकार हवे आहे’, मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला चिमटा
मुंबई : मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस होत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेकांची पिके सध्या पाण्यातच आहे. लवकरात-लवकर शासनाने पंचनामे करुन शेतकऱ्यांना ...