Agriculture

शरद जोशींमुळे शेतकऱ्यांना लढण्याची हिम्मत मिळाली, कोण म्हणतय असं… जरूर वाचा

बुलडाणा : राज्यातच नव्हे तर देशात शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणारे शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी खर्‍या अर्थाने शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची आणि र्शमाची ओखळ ...

पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी या जिल्ह्याचे ‘राजे’ पोहचले थेट बांधावर

अहेरी: जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे शेत पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. शेतातील नुकसानीचे पाहणी करण्याकरिता अहेरी तालुक्यातील देवलमरी व परिसरात नुकतीच आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी ...

जायकवाडी धरणाच्या जलविद्युत निर्मिती केंद्रातून १ हजार ५८९ क्युसेकने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग सुरू…

औरंगाबाद: जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत दररोज वाढ होत आहे. त्यामुळे लवकरच नाथसागर १०० % भरण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने ...

के.के.रेंजप्रश्नी शेतकरी राज ठाकरे यांना भेटणार!

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यातील के.के.रेंजमुळे राहुरी, पारनेर व नगर ग्रामीण तालुक्यातील २३ गावांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. या गावांतील प्रमुख ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी ...

नगर शहरात अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी; शहरातील रस्ते झाले जलमय…

अहमदनगर: यावर्षी पावसाने सुरुवाती पासूनच राज्यात सर्वत्र दमदार हजेरी लावली. त्यामुळे राज्यातील अनेक प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. तर अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भाला पुराचा तडाखा बसला. ...

साखर कारखाना कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या; प्रवरा उद्योग समूहाकडून कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने खबरदारी

अहमदनगर: येत्या काही दिवसात साखर कारखान्यांचा गळीत हंगामाला सुरुवात होईल. या पार्श्वभूमीवर साखर कारखाना व्यवस्थापनाकडून गळीत हंगामाचे पूर्वनियोजन सध्या सुरू आहे. त्याच बरोबर यावर्षी ...

कोरोनानंतर जनावरांमध्ये देखील संसर्गजन्य आजाराचा शिरकाव; पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण…

अहमनगर: माणसांमध्ये कोरोना चा संसर्ग वाढत असतानाच आता काही ठिकाणी जनावरांना देखील ‘लंपी स्किन डिसीज’ या आजाराने ग्रासले असल्याने पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...

आदर्शगाव हिवरे बाजारची स्वतंत्र कोरोना नियमावली

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाउनच्या नियमांमध्ये नुकतीच शिथिलता जिल्हाधिकारी राहुल द्विवेदीे यांनी मंगळवारी आणली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, दुकाने आता सकाळी नऊ ...

उजनीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची शिवसेना नेते नागेश वनकळसे यांची मागणी

सोलापूर प्रतिनिधी: पुणे जिल्ह्यातील बारा धरणांमधून उजनी धरणात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी तब्बल ९ टक्क्यांनी वाढून १०५ ...

केंद्र सरकारकडून १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्य वाढीस मंजुरी; शेतकऱ्यांना दिलासा….

नवी दिल्ली : शेतकऱ्यांवर येणारी अस्मानी आणि सुलतानी संकटांची मालिका नेहमीच सुरू असते. यामध्ये दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, पुर परिस्थिती, पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव तर पिकांना ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!