Agriculture

भीमा सहकारी साखर कारखान्यात तयार झालेली तब्बल १ लाख पोती गायब झाल्याचा संशय

मोहोळ तालुका प्रतिनिधी – मोहोळ तालुक्यातील टाकळी शिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्यात गत वर्षी तयार झालेल्या साखरेची तब्बल १ लाख पोती गायब केली ...

महाविकास आघाडीचे मंत्री आमने-सामने; बच्चु कडूंच्या ‘प्रहारा’वर कृषीमंत्री दादा भुसेंचे प्रत्युत्तर

अमरावती : कोरोना रोगाचा फटका, दूध दरवाढ मिळत नसल्याने आर्थिक तोटा, बोगस बियाणं, वादळ, मान्सून, कीड, खतांसाठी करावा लागणार खटाटोप अशा सर्वच प्रतिकूल परिस्थितीतुन ...

“राज्यातील कृषी खात झोपलं आहे का?” राज्यमंत्री बच्चु कडूंचा सरकारला घरचा आहेर

अमरावती : कोरोना रोगाचा फटका, दूध दरवाढ मिळत नसल्याने आर्थिक तोटा, बोगस बियाणं, वादळ, मान्सून, कीड, खतांसाठी करावा लागणार खटाटोप अशा सर्वच प्रतिकूल परिस्थितीतुन ...

चंदगड तालुक्यात काजू उपकेंद्र सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार – खासदार मंडलिक

चंदगड : चंदगड तालुका कर्नाटक आणि गोवा राज्याच्या सीमेशी जोडलेला तालुका आहे. तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात काजुचे उत्पादन घेत आहेत. शेतकऱ्यांना काजू उत्पादनासाठी अद्ययावत ...

स्वस्तधान्य दुकानातून ऑगस्ट महिन्यात गहू तांदळासोबत मक्याचेही होणार वितरण

मालेगाव : धान्य वितरण अधिकारी, मालेगाव यांच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव दुकानदार यांना ऑगस्ट 2020 या महिन्याचे धान्य दुकानात उपलब्ध करुन दिलेले असून त्याचा वाटपाचा तपशिल ...

सुशांतसिंग प्रकरणात भाजप नेत्यांना झोप येत नाही, धर्मा पाटलांच्या वेळेस पाझर का फुटला नाही ?

धुळे : सुशांत सिंह राजपूत याच्या प्रकरणात भाजप नेत्यांना झोप येत नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वच भाजप नेते रात्रंदिवस सुशांत सिंहच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून ...

राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाचा रिमोट बारामतीत, भाजपचा जोरदार प्रहार

सोलापूर : आमदारकी पदरात पाडण्यासाठी राजू शेट्टी यांनी दूध आंदोलनाचा घाट घातला आहे. मुंबईकडे जाणारे दूध रोखून धरण्यापेक्षा मातोश्रीवर जाणारे दूध बंद करा. मुख्यमंत्री ...

अभिनेता गेल्यावर जितकी चर्चा झाली, तितकी शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल झाली असती तर…

अहमदनगर : सुशांतसिंह राजपूत हा एक चांगला कलाकार होता, याबद्दल दुमत नाही. पण त्याच्या आत्महत्येची जेवढी चर्चा होतेय, तेवढी दूध प्रश्नावर झाली असती तर ...

‘एफआरपी वाढीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल’

मुंबई- केंद्र सरकारने 2020-21 च्या गळीत हंगामासाठी उसाच्या एफआरपी मध्ये 100 रु.ची वाढ करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयाबद्दल नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ...

‘एफआरपी वाढीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल’

मुंबई- केंद्र सरकारने 2020-21 च्या गळीत हंगामासाठी उसाच्या एफआरपी मध्ये 100 रु.ची वाढ करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. या निर्णयाबद्दल नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!