Agriculture

…अन्यथा शेतकरी शांत बसणार नाही, सदाभाऊ खोतांचा केंद्राला इशारा

मुंबई : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. संबंधित निर्णयाची ...

‘कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावून घेण्याचा प्रकार’

मुंबई : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने सोमवारी कांद्यावर तडकाफडकी निर्यातबंदी लादली. वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. संबंधित निर्णयाची ...

लॉकडाऊनमुळे लाखोंचा फटका पण खचुन न जाता शेतकऱ्याने लढवली ‘ही’ शक्कल आणि कमावले तब्बल ६२ लाख!

पुणे : कोरोना महामारीचा फटका संपूर्ण विश्वाला बसला आहे. या रोगामुळे भारताचे देखील मोठे नुकसान झाले. या नुकसानाचे पडसाद थेट जीडीपीवर देखील पाहायला मिळाले. ...

मुख्यमंत्रीसाहेब कोट्यांनी शेतकऱ्यांचं पोट भरत नाही; अनिल बोंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

अमरावती : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोट्याशिवाय काही करत नाहित कोट्याने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही.आपण म्हणाले होता कि शेतकऱ्यांना फक्त कर्ज मुक्त नाही तर चिंता ...

कंगना प्रकरण संपलं असेल तर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या – अमोल मिटकरी

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यातील वादाने राज्यातील संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. हिंदी मिडिया मधील काही पत्रकार या प्रकरणात चांगलेच आक्रमक ...

कंगनाला राज्यपाल भेटले पण तीच तत्परता शेतकऱ्यांना भेटण्यात दाखवतील का ?

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनात गेली होती. कंगनाच्या वांद्र्यातील कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट ...

वैदर्भीय शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, संत्रा रेल्वेने जाणार बांगलादेशात

नागपूर : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा माल किफायती दरात बांगलादेश येथे निर्यात करता यावा, यासाठी विशेष किसान रेल सुरु करण्यात यावी म्हणून नितीन गडकरी ...

किसान रेल अमरावतीवरून सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू, केंद्रीयमंत्री नितीन गडकरींची घोषणा

अमरावती : पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठीअतिशय उपयुक्त ठरणारी किसान रेल अमरावतीवरून सुरू करण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहे आणि ती लवकरच सुरू होईल, अशी ग्वाही केंद्रीय ...

मुंडे साहेब गेल्यानंतर उसतोड कामगारांच्या कोयत्याला धार कोणाची ?

डॉ रवींद्र खेडकर : मुंडे साहेबांनी आंदोलन हाती घेतला आणि 7 रु 40 पैसे वरून 190 प्रति टन पर्यंत पोहचवला व 190 वरून तोच ...

वर्धा वासियांनी अनुभवली अवघ्या 15 वर्षांच्या निकेतनची अनोखी सफारी

वर्धा : स्थळ राधिका हॉटेल पुढील रस्ता… एका पाटीला चारचाके … त्यावर एक कोवळं लेकरू… त्याच्या हातात स्टेअरिंग… मध्येच पिकपिक अन् खडकन काहीतरी उसळल्याचा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!