Agriculture

संजय राठोड यांचे शेतकर्‍यांच्या जीवनात ‘समृध्दी’ आणण्याचे प्रयत्न

यवतमाळ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा) ही शेतक-यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडविणारी योजना आहे. शेतक-यांकडून पोकरा योजनेअंतर्गत नोव्हेंबर २0१८ ते मे २0२0 पयर्ंत ...

गाळ साचल्याने ‘मुळा’ धरणाची जल क्षमता झाली कमी; गाळ काढण्याची तनपुरेंची मागणी

अहमदनगर : १९७२ पासून जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या मुळा धरण लाखो लोकांची आणि जमिनीची तहान भागवत आहे. मात्र सध्या या धरणामध्ये जवळपास दोन टीएमसी पाणी ...

गाळ साचल्याने ‘मुळा’ धरणाची जल क्षमता झाली कमी; गाळ काढण्याची तनपुरेंची मागणी

अहमदनगर : १९७२ पासून जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या मुळा धरण लाखो लोकांची आणि जमिनीची तहान भागवत आहे. मात्र सध्या या धरणामध्ये जवळपास दोन टीएमसी पाणी ...

ब्रह्मपुरीत मदतीसाठी  हेलिकॉप्टर , पूर्व विदर्भाला पुराचा तडाखा 

ब्रम्हपुरी : गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्याने वैनगंगा नदीच्या पाण्यात झपाट्याने वाढत होत आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज, पिंपळगाव (भोसले) रानमोचन, परडगाव व ...

सोयाबीनच्या पिकावर कोणी केले आक्रमण, खासदार भावना गवळींचे सर्वेक्षणाचे निर्देश

वाशीम : गेल्या दहा-बारा दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे उडीद, मुग या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच सोयाबीनवरही अज्ञात विषाणुने आक्रमण केले आहे. या ...

‘या’ जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री नाराज, तर कृषिमंत्री झाले नाखूश

वर्धा : पोथरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये वर्धा जिल्हा अतिशय मागे आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकल्पाची प्रगती पुढील ...

कृषीमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा; राजू शेट्टी आक्रमक

बारामती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलन पुकारत आहे. राजू शेट्टींनी गुरुवारी बारामतीत दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला होता. ...

दूध दरवाढ आंदोलन प्रकरणी राजू शेट्टींसह ४० जणांवर गुन्हा दाखल

बारामती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी राज्यात ठीक-ठिकाणी आंदोलन पुकारत आहे.राजू शेट्टींनी काल बारामतीत दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला. राजू शेट्टी यांच्या ...

कुकडी कारखाना यंदाचा हंगाम ताकदीने पूर्ण करणार- राहुल जगताप

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अनेक अडचणी आणि मोठ्या कष्टातून कुंडलिकराव जगताप यांनी कुकडी कारखान्याची उभारणी केली. कुकडी पट्यातील शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना देण्यासाठी त्यांनी कसलीही पर्वा केली ...

मंगळवेढा उपसा सिंचन योजना बंदिस्त नलिका सर्वेक्षणाचा प्रस्ताव दहा दिवसात पाठवा…

सोलापूर : मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागासाठी वरदान ठरणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजना पूर्ण होण्याच्या दिशेने हालचाली सुरु आहेत. या मूळ योजनेच्या प्रशासकीय मान्यतेमधील उघड्या ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!