Agriculture
सरपंचाशिवाय गावाचा तसेच देशाचा विकास होऊ शकत नाही- भास्कर पेरे पाटील
उस्मानाबाद : सरपंच हा लोकशाहीचा मुख्य कणा आहे, सरपंचाने पूर्ण झोकून देऊन गावकऱ्यांना मूलभूत सेवा-सुविधा दिल्या पाहिजेत. सर्व व्यवस्था व अस्थापनात वेळोवेळीचे बदल स्वीकारून ...
पुण्यात उभं राहणार साखर संग्रहालय; राज्य सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : महाराष्ट्राचे साखर उद्योगातील स्थान विचारात घेता जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय (Museum) पुणे येथे उभारण्याच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
‘साखर कारखान्यांनी पर जिल्ह्यातून ऊस आणू नये, अन्यथा..’
बीड : बीड जिल्ह्यात अतिरिक्त ऊस न गेल्याने २००७ मध्ये नानाभाऊ शिंदे या शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. ही परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून ...
शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आलेले अश्रू केंद्र सरकार पुसणार आहे का? आ. धीरज देशमुखांचा सवाल
लातूर : देशात सोयाबीनला चांगला भाव मिळत असतांना केंद्र सरकारच्या वतीने सोयाबीन आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले. यामुळे शेतकऱ्यांचे ...
‘केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा बळी; आयात केलेली सोयाबीन त्वरित थांबवावी’
उस्मानाबाद : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा बळी जात असल्याचे दुर्देवी चित्र तयार झाले आहे. सोयाबीनच्या वाढलेल्या किंमती केंद्राच्या एका निर्णयाने गडगडत आहेत. केंद्र ...
अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी भाजपचे ‘ठाकरे’ सरकारविरोधात निदर्शने
औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी तहसील कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली. ...
मराठवाडा चिंब; पुन्हा सर्वदूर पडलेल्या पावसाने मराठवाड्यातील धरणे तुडुंब
औरंगाबाद : सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्यावर मान्सून मेहरबान झाला आहे. यामुळे काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी मराठवाड्यातील जवळपास सर्वच धरणे ...
‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची; जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचवा’
मुंबई : ई –पीक पाहणी व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असून महसूल व कृषी या दोन्ही विभागांनी ...
कला शाखेच्या पदवीधारकांकडून पिकविमा कंपनीचे पंचनामे, आ. पवार यांचा गंभीर आरोप
नांदेड : जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देण्यासाठी पिकविमा कंपन्या पंचनामे करत आहेत. मात्र, त्यासाठी १८ ...
पिकविम्याबाबत राज्य सरकार गंभीर नाही, न्यायालयीन लढाईतच यश मिळेल- आ. राणाजगजितसिंह
उस्मानाबाद : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यातच खरीप २०२० मधील पीक विम्याबाबत राज्य सरकार गंभीर नसून शेतकऱ्यांना त्यांचा हक्क ...