Agriculture

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: लातूर जिल्हा बँक देणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना पिक कर्जासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या मुळे लातूर जिल्ह्यातील ...

ठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला तत्पर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची ग्वाही

औरंगाबाद : राज्यात सध्या पावसाचे थैमान सुरू असून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मात्र, या नैसर्गिक आपत्तीला ...

दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत शेतात काम करू नका, प्रशासनाचे शेतकऱ्यांना आवाहन

लातूर : पुढील काही दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच या कालावधीत विजा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हयातील सर्व शेतकरी / नागरिक यांनी ...

…तर साखर आयुक्तांच्या तोंडाला काळे फासू; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा

उस्मानाबाद : साखर आयुक्तांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी दिला आहे. यावर्षीचा २०२१-२२ चा ऊस गाळप हंगाम १५ ...

‘कष्टकरी हातांच्या ऋणातून उतराई होण्याची आपली बारी’, धनंजय मुंडेंनी प्रशासनाला दिले ‘हे’ निर्देश

मुंबई : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांना देण्यात ...

शेजाऱ्यांकडून वीजपुरवठा घेतल्यास होणार थेट फौजदारी कारवाई, धडक मोहिमेत लाखो थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील २२ लाख ४६ हजार अकृषक वीजग्राहकांकडे वीजबिलांची थकबाकी तब्बल २५०३ कोटी १७ लाखांवर गेली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून ...

वाकला–चांदेश्वर जलप्रकल्पाचा खासदार इम्तियाज जलील यांनी घेतला आढावा

औरंगाबाद : वैजापुर तालुक्यातील वाकला–चांदेश्वर जलप्रकल्प अत्यंत महत्त्वपूर्ण असून प्रकल्प पुर्ण झाल्यास दुष्काळातही परिसरातील सर्व गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे खासदार इम्तियाज ...

आपणही मोदींच्या आशिर्वादानेच निवडुन आला, खासदार राजेनिंबाळकरांना भाजपचे प्रत्युत्तर

उस्मानाबाद : खासदार साहेब सोयाबीनच्या भावातील घसरण ही बाब फक्त सरकारच्या हातातील मुद्दा नाही. तुमच्या भावनिक राजकारणासाठी पंतप्रधानाना बदनाम करू नका, कारण तुम्ही संसदेत ...

उस्मानाबाद जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे उच्च पातळी बंधाऱ्यांमध्ये रूपांतरण करणार-पालकमंत्री गडाख

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे उच्च पातळी बंधाऱ्यामध्ये (बॅरेज) रुपांतर करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी ...

मांजरा धरण ‘ओव्हर-फ्लो’; धरणाचे सहा दरवाजे उघडले, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

उस्मानाबाद : जिल्ह्यासह बीड आणि लातूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारा मांजरा प्रकल्प ‘ओव्हर-फ्लो’ झाला आहे. यामुळे या धरणाचे सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!