Agriculture

दुधामध्ये व्हे पावडर व लिक्विड पॅराफीनची भेसळ करणाऱ्या इसमाविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने दुधामध्ये भेसळ करणाऱ्या इसमाविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे ...

सावधान ! पुढच्या सहा तासात चक्रीवादळाचा धोका; तर राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : या महिन्यात महाराष्ट्रातील सर्वच भागात चांगला पाऊस झाला. मराठवाड्यासह नाशिक, उत्तर महाराष्ट्र या भागात गंभीर पूरस्थिती देखील निर्माण झाली होती. तर गेल्या ...

‘शेतकरी, पूरग्रस्तांना नियमांप्रमाणे मदत मिळणार’, जलसंपदामंत्री जयंत पाटलांची माहिती

परभणी : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी परभणी जिल्ह्यात जलसंपदा विभागाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. अनेक प्रकल्पांची ...

केंद्रातील मोदी सरकारमुळेच सोयाबीनला मातीमोल किंमत – नाना पटोले

वर्धा – केंद्रातील नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकरीविरोधी असून त्यांच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच सोयाबिनचे भाव घसरले आहेत. देशात सोयाबिनचे भरघोस पीक ...

भारत बंदमध्ये सामील व्हा, राष्ट्रवादी काँग्रेस संपूर्ण पाठिंबा; जयंत पाटील यांचे आवाहन

मुंबई : शेतकरीविरोधी तीन काळे कृषी कायदे व वीज क्षेत्राचे खासगीकरण विधेयक रद्द करावे. इंधनाचे दर कमी करून त्या जीएसटीच्या कक्षेत आणावे. स्वामीनाथन समितीच्या ...

सोयाबीनच्या भावात ऐतिहासिक घसरण; नेटकऱ्यांनी मोदी सरकारवर उठवली टीकेची झोड

मुंबई : शेतमाल घरी आल्यानंतर विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याला शेतमाल विक्री करावा लागतो. अल्प भूधारक शेतकरी तर शेतमाल तयार झाला की बाजार ...

‘बारामतीच्या प्रेमात आकंठ बुडालेले राजु शेट्टी राज्य शासनाने केलेल्या शिफारशीविरुद्ध आवाज उठवत नाहीत’

मुंबई – उद्धव ठाकरे सरकारने एफआरपी टप्प्याटप्प्यांत देण्याची शिफारस नीती आयोगाला केली आहे. ही शिफारस शेतकऱ्यांच्या मानेवर सुरा ठेवुन सहकारी साखर कारखान्यांच्या फायद्यासाठी केली ...

‘पेट्रोल ऐवजी इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर केल्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही याचा लाभ होईल’

पुणे : पुणे शहराची ओळख सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहर म्हणून होण्यासाठी सर्वांनी मिळून सामुहीक प्रयत्न करावे. पुण्यातील रिंगरोड तयार करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल, ...

 अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचे व शेतकऱ्यांच्या जमीनींचे तात्काळ पंचनामे करा – जयंत पाटील

परभणी   – मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने अनेक प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त प्रकल्पांची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याच्या सुचना दिल्या असून अतिवृष्टीमुळे नुकसान ...

आपल्याकडे बाकी सगळं ट्रेंड होत असतं पण शेतकऱ्यांच्या व्यथा मात्र..; हेमंत ढोमेची हळहळ

मुंबई : देशातील हंगामी महत्वाचे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. दरम्यान मागच्या आठवड्यात सोयाबीनची आयात केल्याने देशातील सोयाबीनचा #soyabean दर अचानक तीन ते चार ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!