Agriculture

अतिवृष्टी, पीककर्ज, पिकविमा संदर्भात खासदारांनी घेतला जनता दरबार, अडचणीही सोडवल्या!

परभणी : जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. ...

शेतकरी भावांनो, धीर धरा आत्महत्या हा मार्ग नाही, लोणकारांची शेतकऱ्यांना भावनिक साद!

जालना : शेतकरी भावांनो, धीर धरा आत्महत्या हा मार्ग नाही, अशी भावनिक साद माजी मंत्री आमदार बबनराव लोणकारांनी शेतकऱ्यांना घातली आहे. आम्ही तुमच्या पाठीशी ...

बैलजोडीवर नक्षीदार झूल टाकत मंत्री नवाब मलिक यांचे अतिवृष्टी झालेल्या भागात ‘कृषी पर्यटन’

परभणी : मराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. निसर्गाचा ...

बैलजोडीवर नक्षीदार झूल टाकत मंत्री नवाब मलिक यांचे अतिवृष्टी झालेल्या भागात ‘कृषी पर्यटन’

परभणी : मराठवाड्यातील पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. निसर्गाचा ...

‘एकरकमी एफआरपीसाठी पुढील आठवड्यात पंतप्रधान मोदींना भेटणार’, सदाभाऊ खोत यांची माहिती

कोल्हापूर : एफआरपी एकरकमीच मिळाली पाहिजे. यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मागणी करणार आहे. एफआरपीचे तीन तुकडे ...

सहकारी बँकामधील केंद्राच्या हस्तक्षेपाविरोधात न्यायालयात जाणार – पवार

बारामती : नवे सहकार मंत्रालय अस्तित्वात आल्यानंतर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या डोकेदुखीत वाढ होईल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. दस्तुरखुद्द गृहमंत्री अमित शाह हे या ...

लातूरच्या शेतकऱ्यांना निश्चितच मदत मिळणार, राज्यमंत्री बनसोडे यांचा विश्वास

लातूर : जिल्ह्यात सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती होत असून आजच्या लातूर जिल्ह्याच्या चौफेर विकासाला मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील थोर हुतात्म्यांच्या ...

लातूरच्या शेतकऱ्यांना निश्चितच मदत मिळणार, राज्यमंत्री बनसोडे यांचा विश्वास

लातूर : जिल्ह्यात सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती होत असून आजच्या लातूर जिल्ह्याच्या चौफेर विकासाला मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील थोर हुतात्म्यांच्या ...

लातूरच्या शेतकऱ्यांना निश्चितच मदत मिळणार, राज्यमंत्री बनसोडे यांचा विश्वास

लातूर : जिल्ह्यात सामाजिक, आर्थिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती होत असून आजच्या लातूर जिल्ह्याच्या चौफेर विकासाला मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यातील थोर हुतात्म्यांच्या ...

पुन्हा बरसणार : राज्यात ‘या’ दिवसापासून गडगडाटासह जोरदार पाऊस; हवामान खात्याची माहिती

मुंबई : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली. मराठवाड्यासह काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांसह सामान्यांचे नुकसान झाले. तर, काही ठिकाणी पुरेसा पाऊस ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!