Agriculture

कृषी अधिकारी उपस्थित नसतील तर पंचनामे करू देऊ नका, आ. राजेश पवार यांचे आवाहन

नांदेड : आपल्या मतदार संघातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई साठी सुरू असलेल्या विमा कंपनीच्या पंचनाम्यादरम्यान, कृषी अधिकारीही उपस्थित असावेत असे निवेदन आमदार राजेश पवार ...

‘मुख्यमंत्री  शेतकऱ्यांचे बांधावर गेले असते तर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचं दु:ख त्यांना कळालं असतं’

मुंबई – चालु महिन्यात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अतिवृष्टीचे भयानक संकट आलं.ज्यात लाखो शेतकऱ्यांचे संसार उद्धवस्त झाले. खरीपाचे पिके 100 टक्के पाण्याखाली गेल्याने शेतीचा चिखल ...

ठाकरे सरकारकडून पूरग्रस्तांसाठी १३३ कोटींचा निधी मंजूर

सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे सांगली जलमय होऊन मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याला १३३ कोटी ८९ लाख ३७ हजार रुपयांचा निधी ...

ठाकरे सरकारकडून पूरग्रस्तांसाठी १३३ कोटींचा निधी मंजूर

सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे सांगली जलमय होऊन मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्याला १३३ कोटी ८९ लाख ३७ हजार रुपयांचा निधी ...

तिरु प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीच्या कामास निधी कमी पडू देणार नाही- राज्यमंत्री संजय बनसोडे

लातूर : उदगीर तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्प धरण शंभर टक्के भरले असून तिरु प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीच्या कामास निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन ...

तिरु प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीच्या कामास निधी कमी पडू देणार नाही- राज्यमंत्री संजय बनसोडे

लातूर : उदगीर तालुक्यातील तिरु मध्यम प्रकल्प धरण शंभर टक्के भरले असून तिरु प्रकल्पाच्या कालवे दुरुस्तीच्या कामास निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन ...

भारतातील कृषी संशोधनाची देशाला अन्नधान्य आयातदार ते निर्यातदार बनवण्यामध्ये मोठी भूमिका- तोमर

नवी दिल्ली : जी-२० चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या इटलीने आयोजित केलेल्या जी-२० च्या कृषी मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ...

भारतातील कृषी संशोधनाची देशाला अन्नधान्य आयातदार ते निर्यातदार बनवण्यामध्ये मोठी भूमिका- तोमर

नवी दिल्ली : जी-२० चे अध्यक्षपद भूषवणाऱ्या इटलीने आयोजित केलेल्या जी-२० च्या कृषी मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून खा.भावना गवळींनी कृषी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

यवतमाळ : शासनाने यावर्षी ई-पीक पाहणी अॅपच्या माध्यमातून पीकपेरा नोंदवण्याचा कार्यक्रम हाती घेतला. पण ही प्रक्रिया किचकट ठरत असून शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी वाढवणारी आहे. ई-पीक ...

‘शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्रात कृषी कायदा वेगळा राहिल’, मंत्री अशोक चव्हाणांची ग्वाही

यवतमाळ : दिल्ली सीमेवरील सिघू, टिकरी, गाझीपूर सीमेवर गेल्या नऊ महिन्यापासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. त्यांची माघार घेण्याची मानसिकता नाही. केंद्र सरकारने लागू केलेले ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!