Agriculture
पावसामुळे फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली
पुणे : मागील काही दिवसांपासून सातत्याने कोसळणार्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान भाज्यांचे झाले आहे. जाग्यावरच फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली ...
बाजारात भाज्यांचे दर भिडले गगनाला, शेंवगा, वाटाणा 150, तर तोंडली, गवार 120 रूपये किलो
पुणे : मागील काही दिवसांपासून सातत्याने कोसळणार्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान भाज्यांचे झाले आहे. जाग्यावरच फळभाज्या आणि पालेभाज्या खराब झाल्याने बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात घटली ...
एक दोन दिवस नव्हे तर तब्बल महिनाभर कांदा राहणार सामान्यांच्या आवाक्याबाहेर
पुणे : परतीच्या पावसाचा कालावधी लांबल्याने नव्या कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा जमिनीतच सडत असल्याने महिनाअखरेरपर्यंत नवीन कांद्याची आवक अशक्य आहे. त्यामुळेच आणखी महिनाभर ...
पुणे : पुरामुळे बाधित झालेल्या वाहिन्या दुरुस्तीसाठी येणार तब्बल २४८ कोटींचा खर्च
पुणे : शहरामध्ये 25 सप्टेबर रोजी आलेल्या पुरामुळे पाणी व मलवाहिन्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मलवाहिन्यांची वहन क्षमता कमी झालेली आहे. यामुळे सहा किलोमिटरच्या ...
भारतीयांनी बंधुत्व, विश्वास आणि प्रेम निर्माण करण्याची हीच ती वेळ आहे
टीम महाराष्ट्र देशा : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणी वादग्रस्त जागा हिंदुंना देण्यात येणार असल्याचा सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. तसेच मुस्लिमांना मशिदीसाठी ...
‘लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत करणारा निर्णय’
टीम महाराष्ट्र देशा : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अयोध्येबाबतच्या महत्वपूर्ण निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. आजचा निर्णय हा लोकशाहीच्या मूल्यांना मजबूत कारणारा निर्णय आहे. यामध्ये ...
आरएसएस आंदोलन करणारी नाही तर मनुष्य निर्मितीचे कार्य करणारी संघटना आहे
टीम महाराष्ट्र देशा : आज सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येच्या प्रलंबित खटल्यावर निकाल दिला आहे. हा निकाल पूर्णपणे रामलल्लाच्या बाजूने लागला आहे. तर मुस्लीमांना ही अयोध्यात ...
ज्यांना शेतकऱ्यांनी पाडले त्यांनी चिंता करावी,पाशा पटेलांचा राजू शेट्टींना टोला
औरंगाबाद: राज्य कृषी मुल्य आयोगाचा मी अध्यक्ष आहे. मला जिथं धोरण ठरतात. तिथं बोलायची संधी आहे. मी जे विषय देतो त्यावर चर्चा होते. राजू ...
जायकवाडीचे बारा दरवाजे बंद, 4 दरवाज्यातून विसर्ग सुरूच
पैठण : येथील जायकवाडी धरणाचे गोदापात्रात पाणी सोडण्यासाठी उघडण्यात आलेले 16 पैकी 12 दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता फक्त चार दरवाजांमधून चार ...
ग्रामसभा घेऊन नुकसानीचे पंचनामे करा : संभाजी पाटील निलंगेकर
लातूर : जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेे आहे. या नुकसानीची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गावांत एकाच दिवशी ग्रामसभा घेऊन नुकसानीचे पंचनामे ...