Agriculture

शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना प्रशासनाकडून फोटो अन् कागदपत्रांचा आग्रह का? – चव्हाण

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सर्वच शेतऱ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. काही शेतकऱ्यांना मोबाईलचे काहीच समजत नाही, तरीही प्रशासनाकडून फोटो अन् कागदपत्रांचा आग्रह धरणे चुकीचे आहे.जिल्ह्यातील सर्वच ...

पश्‍चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्ताना जाहिर केलेली मदत मिळाली नाही;राजू शेट्टींचा गंभीर आरोप  

तुळजापुर : राज्यात परतीच्या पावसामूळे शंभर लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिंकांचे नुकसान झाले आहे. तर सरकार 70 लाख हेक्‍टरवरचे नुकसान झाल्याचे म्हणत आहे. सरकारची ...

सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या चेरापुंजी आणि मौसिंरामला आंबोलीन टाकलं मागे

टीम महाराष्ट्र देशा- सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या चेरापुंजी बरोबरच चारशे इंच पाऊस पडणाऱ्या मेघालयातल्या मौसिंरामला देखील आंबोलीन यावर्षी मागे टाकलं आहे. गेल्या 25 वर्षातला हा ...

आनंदाची बातमी : राज्याच्या विविध भागातील भूजल पातळीत वाढ

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात यंदाच्या वर्षी लांबलेल्या पावसाने एका बाजूला शेतीचे प्रचंड नुकसान केले असतानाच राज्याच्या विविध भागातील भूजल पातळीत मात्र वाढ झाली आहे. ...

नांदेड : परतीच्या पावसामुळे पावणेसहा लाखांपेक्षा अधिक शेतकरी बाधित

नांदेड : जिल्ह्यात परतीच्या पावसाने खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी उघड्यावर पडले आहेत. या आपत्तीत चार लाख ११ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान ...

अंबड तालुक्यतील मार्डी शिराढोवाडी परिसरात शेतकऱ्यांनी बाजारी, सोयाबीन टाकले जाळून

अंबड: अंबड तालुक्यातील मार्डी शिराढोन वाडी परिसरात शेतकरी जुबेर शेख यांनी आपल्या शेतातील सोंगनी व कापणी केलेले पीक वैतागुन आज सकाळी शेतात जाळून टाकले ...

हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदतीसाठी स्वाभिमानी संघटनेचे आंदोलन

चाकूर : पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले असल्यामुळे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने पन्नास हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ...

‘पंचनामा करू नका, शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या’

टीम महाराष्ट्र देशा – देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. ...

पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ठाकरे, सुळे, विखे, वायकर थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

टीम महाराष्ट्र देशा : पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कालही अनेक जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोचले होते.पुण्याचे संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मावळ, पुरंदर, ...

शेतकऱ्यांनी पिकांचे अवशेष जाळू नयेत, न्यायालयानं दिले निर्देश

टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीमध्ये हवेच्या प्रदूषणानं गंभीर स्वरूप धारण केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीसह आजूबाजूच्या राज्यांना काही निर्बंध लागू केले आहेत. दिल्ली, हरियाणा पंजाब आणि ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!