Agriculture

शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा; बाळासाहेब थोरात यांची सर्व आमदारांना सूचना

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात परतीच्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात सरकार नसल्याने शेतक-यांना मदतही मिळत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांनी आपापल्या ...

शेतक-यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा; बाळासाहेब थोरात यांची सर्व आमदारांना सूचना

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात परतीच्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात सरकार नसल्याने शेतक-यांना मदतही मिळत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांनी आपापल्या ...

भारताशी व्यापार बंद केल्याने पाकडे कमालीचे अडचणीत

टीम महाराष्ट्र देशा : भारताशी व्यापार करण्यावर बंदी घालणं पाकिस्तानला आता चांगलंच अंगलट आलं आहे. पाकिस्तान सरकारने जम्मू काश्मीरविषयी आग ओकत घेतलेल्या या निर्णयामुळे ...

सत्तासंघर्षात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ नुकसान, राज्यातील ऊस हंगामच धोक्यात

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोचला असल्याने नित्याचे अनेक महत्त्वाचे प्रश्न अडगळीत गेले आहेत. त्यात राज्यातील उस उत्पादक आणि साखर उद्योगालाही मोठा ...

परतीच्या पावसाने साडेसात लाख हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान

बीड : परतीच्या पावसाने आगामी काळातील पाण्याची समस्या सुटली असली, तरी खरीप पिकांचे होत्याचे नव्हते झाले. आठ लाख 12 हजार हेक्टर पेरणी झालेल्या खरीप ...

इजिप्त, तुर्कस्तानमधून १ लाख मेट्रिक टन कांदा आयात केला जाणार

टीम महाराष्ट्र देशा : पावसाचा आणि पुराचा फटका कांद्याला बसल्यामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे, कांद्याचा साठा कमी झाल्यामुळे किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडत असल्याने ...

परतीच्या पावसामुळे तिरू हा एकमेव मध्यम प्रकल्प भरला

टीम महाराष्ट्र देशा : परतीच्या तसेच अवेळी झालेल्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला असून तिरू हा एकमेव मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. लातूर जिल्ह्यात आठ ...

अखेर जाग आली, इम्तियाज जलील शेतकऱ्यांच्या बांधावर

औरंगाबादः आमचे खासदार हरवले आहेत असे निवदेन एका तरूणाने दिल्यानंतर आणि चोहोबाजूंनी टिकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर इम्तियाज यांना अखेर जाग आली. आज त्यांनी कन्नड ...

पंचनामे न करता सरसकट मदत द्या- शेतकरी संघटनेची मागणी

औसा :  अतिवृष्टीमुळे औसा तालुक्यातील पूर्ण खरीप पिके आणि काही रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. नैसर्गिक अपत्ती म्हणून तत्काळ मदत देण्याऐवजी शेतकऱ्यांना कागदी घोळात ...

कांद्याच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार करणार ‘हा’ जालीम उपाय

टीम महाराष्ट्र देशा : कांद्याच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी 1 लाख टन कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. आयात कांदा देशभरात पोचवण्याच्या सूचना ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!