Agriculture
गृहिणींचं बजेट कोलमडणार : भाज्यांचे भाव वाढले
टीम महाराष्ट्र देशा : गेल्या पाच महिन्यांपासून राज्याच्या अनेक भागांत पाऊस सुरूच आहे. त्यामुळे शेतीचे आणि मच्छिमारांचे यामध्ये सर्वांत जास्त नुकसान झाले आहे. या ...
पावसाने त्रस्त असलेल्या बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी मदत करा; प्रवीण तरडेंचे भावनिक आवाहन
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकून घेतला आहेत. तसेच सत्ता स्थापनेबाबतच्या बैठका सोडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे ...
इथं शेतकरी हवालदिल झालायं अन तुम्ही दौरे काय काढतायं ?, धनंजय मुंडे कडाडले
टीम महाराष्ट्र देशा : राज्याची राजकीय परिस्थिती अस्थिर असून सततचा दुष्काळ व त्यानंतर आता अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच माहिती व जनसंपर्क खात्यातील ...
इजिप्तचा कांदा मुंबईत दाखल , राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली
टीम महाराष्ट्र देशा : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पिकांच अतोनात नुकसान झाल आहे. अशात जे काही थोडे फार पिकं वाचलेत त्यांना आता ...
शेतकऱ्यांची बाजू केंद्रीय कृषी मंत्रालयासमोर मांडणार : शरद पवार
टीम महाराष्ट्र देशा : केंद्र सरकारसोबत लवकरात लवकर बोलून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मांडणी करण्याचे माझे प्रयत्न असणार असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. दोन दिवस ...
‘शेतकऱ्यांच्या हितासाठी पवारांनी फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करावं’
टीम महाराष्ट्र देशा : युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी शरद पवारांनी पुढाकार घेत शेतकऱ्यांच्या आणि राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्राला स्थिर सरकार द्यायला ...
सत्तास्थापनेच्या बैठका सोडून उद्धव ठाकरे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात कमालीचे राजकीय वातावरण तापले आहे. अस असल तरी दुसरीकडे ओल्या दुष्काळाने राज्यातील शेतकरी पुरता हैराण झाला आहे. त्यामुळे सत्ता ...
‘बच्चू कडू आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी’
टीम महाराष्ट्र देशा : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर व्हावी आणि राज्यात ओला दुष्काळ जाहीर व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी राजभवनावर धडक देण्याचा प्रयत्न ...
कारली पिकासाठी अनुकूल हवामान
टीम महाराष्ट्र देशा : कारली आणि दोडकी या दोन्ही पिकांची पावसाळी व उन्हाळी हंगामात लागवड करतात. कारल्यास उष्ण व दमट हवामान तर दोडक्यास समशितोष्ण ...
बाकी नेते सत्तास्थापनेच्या गोंधळात तर शरद पवार पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात अभूतपूर्व गोंधळ निराम झाल्यानंतर आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी आता शिवसेना,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ...