Agriculture

राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विमा रक्कम तात्काळ मिळावी

टीम महाराष्ट्र देशा : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातल्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, तसंच राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम तात्काळ मिळावी ...

अवकाळी पावसाचा तडाखा : आंबा, द्राक्ष आणि संत्री यासारख्या फळ निर्यातीवरही होणार परिणाम

टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा आंबा, द्राक्ष आणि संत्री यासारख्या फळपिकांना बसला असून त्याचा विपरीत परिणाम फळ निर्यातीवरही होणार ...

अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये; मुख्य सचिवांचे आवाहन

टीम महाराष्ट्र देशा : अरबी समुद्रात ‘महा’ नावाचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने त्यामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या तयारीचा आढावा केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव ...

राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना विमा रक्कम तात्काळ मिळावी; मुख्यमंत्र्यांचे केंद्र शासनाला निवेदन

टीम महाराष्ट्र देशा : अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे, तसेच राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना विम्याची रक्कम ...

अवकाळी पावसाचा फटका : वाऱ्यामुळे होणाऱ्या आंब्याच्या नुकसानीलाही विमा लागू

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात होत असलेल्या परतीच्या पावसाने आंबा पिकाला देखील फटका बसत आहे. परंतु आंबा उत्पादकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. यंदाच्या आर्थिक ...

शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या – अमित देशमुख

लातूर : अवेळी आलेल्या अतिरिक्त पावसामुळे खरिपातील सोयाबीन, ज्वारी, तूर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, हरभरा, गहू, ज्वारी ही पिकेही वाया गेली आहेत. ...

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पट्टा पावसामुळे उद्ध्वस्त

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात अवकाळी पाऊस सुरू असून त्याचा द्राक्ष पट्टाला मोठा फटका बसत आहे. पाऊस आणि गारपीट यांचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना ...

भाजीपाल्यांचे भाव कडाडले, ग्राहक चिंतेत

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात अवकाळी पाऊस सुरू असून त्याचा पालेभाज्यांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत. बाजारात सध्या पालेभाज्यांचा तुटवडा ...

अन् अब्दुल सत्तारांच्या गळ्यात पडून बळीराजाला अश्रू अनावर

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहेत. यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. अनेक नेते थेट शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतकर्यांची विचारपूस करत ...

महा चक्रीवादळामुळे उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा

टीम महाराष्ट्र देशा : भारतीय हवामान खात्याकडून प्रसिद्ध झालेल्या सुचनेनुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादळामुळे दि. 6 नोव्हेंबर 2019 ते 8 नोव्हेंबर 2019 ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!