Agriculture

शेतकऱ्यांच्या नावे 22 कोटी 11 लाख रुपयांचे कर्ज परस्पर काढले, आ. शिंदेच्या विरोधात शेतकरी आक्रमक

पुणे – सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या विठ्ठल कॉर्पोरेशन, म्हैसगाव (ता. माढा) या साखर कारखान्याने तब्बल 22 कोटी 11 लाख रुपयांचे कर्ज ...

‘शेतकऱ्यांना ब्रॅंड अँम्बेसेडर करा’, आ. धिरज देशमुखांच्या सूचना

लातूर: जिल्हा हा सोयाबीन, डाळ, ऊस, या पिकांनी परिपूर्ण असा जिल्हा आहे. असे असतानाही बियाण लातूरच्या नावाने का नाहीत, लातूरचे सिड ब्रॅंड विकसित करा ...

शेतकरी कुटुंबात ‘लक्ष्मी’चा जन्म ठरणार अधिक लाभदायक ! शासन देणार महत्वाची रोपे

मुंबई : ज्या शेतकऱ्याच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला आहे त्यांना सामाजिक वनीकरण विभागामार्फत १ जुलै रोजी १० रोपांचे वाटप करण्यात येणार असून त्या ...

पावसाचा लपंडाव सुरू, शेतकऱ्यांनी लागवड करण्याची घाई करू नये – दादा भूसे

मुंबई : गेल्या काही दिसांपासून राज्यात सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस देखील पडत आहे. यंदाचा उन्हाळा देखील ...

कर्ज परतफेडीबाबत शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करावा – सूरज मांढरे

नाशिक : कर्ज परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी बँकांनी माहितीचे फलक लावून व मेळावे घेवून माहिती द्यावी, जेणेकरून कर्जाची परतफेड करतेवेळी शेतकऱ्यांना ...

‘गरजू शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही यासाठी नियोजन करा’

नाशिक : आपला जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा असल्याने कुठलाही गरजू शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याकरिता शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी ...

गेल्या तीन वर्षांपासून छावणी चालकांवर दुष्काळ; वीस टक्के बिलाची रक्कम अद्याप प्रतीक्षेत

बीड: जिल्ह्यात २०१९ पासून ज्या छावण्या दुष्काळात चालवल्या आशा संस्थांना २० टक्के बिलची रक्कम अजूनही मिळाली नाहीये. टी रक्कम मिळावी यासाठी छावणी चालक संघटनेच्या ...

समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतीत पाणी शिरुन झाले नुकसान, उपाय योजना करण्याचे निर्देश

औरंगाबाद : जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात बदल झाल्याने नुकत्याच झालेल्या पावसात शहरालागतच्या भांबर्डा, जयपूर, गेवराई कुबेर या तीन गावातील शेतात ...

३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करा, राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे निर्देश!

सिल्लोड : शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिन व्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाची ग्रामसभा स्तरावर जनजागृती करून प्रभावीपणे अंमलबजावणी करा. अर्थसहाय्याबाबत ...

आमदार पेप्सी खायला वेळ देतात पण पोल्ट्री मधील शेतकऱ्यांना भेटायला त्यांना वेळ नाही

पुणे – गेले काही दिवसांपासून राज्यातील ठिकठिकाणाहून अनेक शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीफिड़ संदर्भात तक्रारी येत आहेत. निकृष्ट दर्जाचे फिड्स मिळाल्याने अनेक पोल्ट्रीफार्म धारकांचे लाखोंचे नुकसान होत ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!