Agriculture

निकृष्ट दर्जाच्या फिड्सचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात कडक पावले उचला – स्वाभिमानी

पंढरपूर- गेले काही दिवसांपासून राज्यातील ठिकठिकाणाहून अनेक शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीफिड़ संदर्भात तक्रारी येत आहेत. निकृष्ट दर्जाचे फिड्स मिळाल्याने अनेक पोल्ट्रीफार्म धारकांचे लाखोंचे नुकसान होत आहे. ...

‘रोहित पवारांनी आता अखिल विश्वाला विविध विषयांवर ज्ञान पाजळण्याचे काम बंद करावे’

पुणे – बारामती अॅग्रोचे आणि इतर काही कंपन्यांचे फीड दिल्यानंतर कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याचा धक्कादायक आरोप एका तरुण शेतकऱ्याने केला आहे. बारामती अॅग्रोमुळे ...

कोंबडी अंडी देईना, कंपनी भरपाई देईना; बारामती अॅग्रोचे फीड देणे पडले महागात

पुरंदर – बारामती अॅग्रोचे फीड दिल्या नंतर कोंबड्यांनी अंडी देणे बंद केल्याचा धक्कादायक आरोप एका तरुण शेतकऱ्याने केला आहे. बारामती अॅग्रोमुळे पुरंदरसह अन्य तालुक्यातील ...

दूध दर व शेतकरी प्रश्नांसाठी 17 जून रोजी महाराष्ट्रभर किसान सभेचं आंदोलन !

मुंबई : लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत खाजगी व ...

बारामती अॅग्रोचे फीड दिल्या नंतर कोंबड्यांनी अंडी देणे केले बंद, तरुण शेतकऱ्याची नुकसान भरपाईची मागणी

पुरंदर – कोरोनाच्या काळात समाजातील सर्वच घटकांचे नुकसान झाले आहे. पोल्ट्री व्यावसायिक देखील यापासून वाचू शकले नाहीत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत काही अफवांच्यामुळे  हजारो पोल्ट्रीधारकांचे ...

रोहित पवारांवर का बनवले जात आहेत मीम्स, काय आहे ‘नवे पर्व’ प्रकरण? जाणून घ्या थोडक्यात

पुणे – कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे नेहमीच चर्चेत असतात. कधी ते कोविड सेंटर मध्ये जाऊन डान्स करतात तर कधी ते सामान्य ...

कडकनाथ रिटर्न्स ? रोहित पवारांवर आणि बारामती ॲग्रोवर शेतकऱ्याने केले गंभीर आरोप

पुणे – कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची घडी बिघडली असल्याचे चित्र आहे. या काळात शेतकऱ्यांचे तसेच शेतीशी निगडीत अनेक व्यवसायांचे मोठे नुकसान झाले आहे. या ...

महत्वाची बातमी : पेरणीची घाई करू नका, कृषी विभागाची शेतकऱ्यांना सूचना

वर्धा: गेल्या काही दिसांपासून सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस देखील पडत आहे. यंदाचा उन्हाळा देखील एवढा जाणवला ...

कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक झाली तरच विकास- आ. अभिमन्यू पवार

लातूर: कुठल्याही क्षेत्राच्या विकासासाठी त्या क्षेत्रात गुंतवणूक होणं व आवश्यक असतं, असे मत आमदार अभिमन्यू पवार यांनी ग्रामसमृद्धी अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील गावांना भेटी देऊन तेथील ...

माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांवर ठाकरे सरकारचा अन्याय: आ. प्रशांत बंब

गंगापूर: प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पिक विमा वाटपात गंगापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. प्रशासनाने सर्व नियम डावलून केवळ सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघात पीक ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!