Agriculture

कर्जमाफी होईलच या आशेवर राहू नका, महाविकास आघाडीतील मंत्र्याचा शेतकऱ्यांना सल्ला

बुलढाणा : शेतकऱ्यांनी कर्ज माफी होईलच या आशेवर राहू नये, कारण सध्या सरकारच्या तिजोरीत ठणठणाट आहे, मात्र भविष्यात सुधारणा झाल्यावर राहिलेली कर्जमाफी होईल, असे ...

‘राज्य शासनाकडून वसतिगृहाच्या कामासाठी भरीव मदत मिळवून देणार’, राज्यमंत्री बनसोडे यांची ग्वाही

लातूर: उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकरी, हमाल, मापडी व व्यापारी या सर्व घटकांचे हित जपत आहे. बाजार समितीने पुढील काळात शेतकऱ्यांच्या ...

बैल, तिफण पूजन करून बच्चू कडूंनी केला पेरणीचा शुभारंभ

अमरावती : मान्सूनचे जिल्ह्यात दमदार आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मूळचे शेतकरीच असलेले राज्यमंत्री बच्चू कडू यांनीदेखील विधिवत पेरणीचा शुभारंभ ...

‘कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना व्यापक प्रमाणात मार्गदर्शन करणे अपेक्षित’

नांदेड: कृषी विभागातील सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना व्यापक प्रमाणात मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालावर प्रक्रिया करण्याचे कसब शेतकऱ्यांच्या अंगी यावे व हे ...

मराठवाड्यात पावसाची जोरदार हजेरी; पेरणीसाठी थांबलेला बळीराजा सुखावला

औरंगाबाद: जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाला चांगलीच सुरुवात झाली आहे असे दिसत आहे.  शनिवारी सर्वत्र चांगला पाऊस झाला. आभाळाकडे नजर लाऊन बसलेल्या ...

खरीप हंगामात बियाणे-खंताचा योग्य दरात पुरवठा करा, कृषी सचिवांचे निर्देश

लातूर: जिल्ह्यातील खरिपाचे प्रत्यक्ष क्षेत्र सुमारे सहा लाख हेक्‍टर इतके दिसून येत आहे तर त्यातील सोयाबीन पिकाचे साडेचार लाख हेक्‍टर व तूर पिकाचे ९० ...

“शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका”, आ. लोणीकर आक्रमक

जालना: सध्या संपूर्ण राज्यभरात शेतकऱ्यांच्या कृषि पंपाचे कनेक्शन तोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत, मात्र याची कुठलीही पूर्वकल्पना शेतकऱ्यांना देण्यात आल नव्हती. मागील एक वर्षात ...

लातूरला सोयाबीन संशोधन केंद्र उभारा, पालकमंत्री अमित देशमुख यांच्या कृषी विभागाला सूचना

लातूर : लातूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकाची पेरणी, उत्पादन, बाजारपेठ व त्यावर आधारीत येथे उभारलेले गेलेले उदयोग लक्षात घेता येथील कृषी महाविदयालय परीसरात सोयाबीन संशोधन ...

‘आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळं शेतकरी बेहाल’, आ. अभिमन्यू पवार यांचा आरोप

लातूर: आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळं शेतकरी बेहाल झाले आहेत तर ४ हजार कोटींपेक्षा अधिकच नफा कमावून विमा कंपन्या मालामाल झाल्या आहेत, असे वक्तव्य आमदार अभिमन्यू ...

शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये; लातूर कृषी विभागाचे आवाहन

लातूर: गेल्या काही दिसांपासून सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस देखील पडत आहे. यंदाचा उन्हाळा देखील एवढा जाणवला ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!