Agriculture
स्वबळाचा नारा देणारे नाना पटोले पडले कॉंग्रेस पक्षात एकाकी ?
मुंबई – महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसकडून विशेषतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेवर ...
राज्यमंत्र्यांनी स्वत: केले सोयाबीन पेरणीचे प्रात्यशिक, शेतकऱ्यांनाही केले आवाहन
लातूर: उदगीर तालुक्यासह संपूर्ण लातूर जिल्ह्यात सोयाबीन हे खरीप हंगामातील मुख्य पीक आहे. या पिकाचे चांगले उत्पादन घेऊन आर्थिक उन्नती साधण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी रुंद ...
लाभार्थी हैराण! रेशनिंग वरील ऑन लाईनचा घोळ संपता संपेना
औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील रेशनिग दुकानदार व पुरवठा विभागाचा ऑन लाईनचा घोळ संपता संपेना यामुळे गरजु गरिब लाभार्थीना स्वस्त व मोफत धान्यापासून वंचित राहावे ...
‘कर्ज काढताना शेतकऱ्यांना फसवले, आता कर्ज भरताना तरी शेतकऱ्यांना पुन्हा फसवू नका’
करमाळा : कर्ज काढताना शेतकऱ्यांना फसवले, आता कर्ज भरताना तरी शेतकऱ्यांना परत एकदा फसवू नका. अन्यथा शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला न्यायालयात जाणे भाग ...
पवारांना कुठेही पेरलं तरी घोटाळाच उगवतो, बारामती ऍग्रोमुळे हे सिद्ध झालं – पडळकर
कर्जत – आमदार रोहित पवार यांच्या बारामती एग्रो या संस्थेच्या माध्यमातून निकृष्ठ दर्जाच्या फिडचा पुरवठा झाल्याचा आरोप काही पोल्ट्री व्यवसायातील व्यावसायिकांनी केला आहे. बारामती ...
हताश झालेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधानांकडे मागितली किडनी विकण्याची परवानगी !
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची राज्य सरकारने दखल घेतली नसल्याने पाच शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे किडनी विकण्याची मागणी केली आहे, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान ...
नोंदणी करूनही बियाणे मिळेना, शेतकऱ्यांच्या पेरणीचा होतोय खोळंबा
लातूर: गेल्या काही आठवड्यांपासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे त्यामुळे आता प्रत्येक शेतकरी पेरणीच्या कामासाठी धावपळ करत असतो. तसेच कृषि विभागाने आवाहन केल्या प्रमाणे ...
‘बीड पीकविमा पॅटर्न सध्यातरी राज्यात लागू होणार नाही’, अजित पवारांची माहिती
बीड : बीडचा पीकविमा पॅटर्नबाबत एवढ चांगल बोलल गेलं, की पंतप्रधानांच्या कडे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टामंडळ नेले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितल की हा पॅटर्न पूर्ण राज्यात ...
यंदा कापसाचे क्षेत्र २० टक्क्यांनी कमी तर सोयाबीन, तुरीची लागवड अधिक, कृषी तज्ज्ञांचे मत!
औरंगाबाद : दोन वर्षांपासून मका पिकावर होत असलेला लष्करी अळीचा प्रादुर्भाव, घटलेला बाजारभाव आणि तसेच लागवडीसाठी मजुरीचे वाढलेले दर पाहता मक्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात ...
मराठवाड्यातील वंचित शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळावा, खासदार डॉ. भागवत कराड
नवी दिल्ली : विदर्भ पाठोपाठ मराठवाड्यातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे कंटाळलेला आहे. लहरी निसर्ग चक्रामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी आहे. अशातच अवकाळी तर कधी दृष्काळ यामुळे ...