Agriculture

महिला बचत गटाला मिळणार खते, बी-बियाणे विक्रीचा परवाना; लातूर जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम

लातूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दिनांक रेणापूर तालुक्यातील आंदलगाव येथील हिरकणी महिला ग्रामसंघास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल तसेच ...

‘रोहित पवार हे शरद पवारांच नवं व्हर्जन; तेही पिढ्या मातीत घालवतील’

अहमदनगर : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर हे विविध मुद्द्यांवरून पवार कुटुंबियांवर जहरी टीका करत असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित ...

खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा – शंभूराज देसाई

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद वगळता सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या सुरु केल्या आहेत. पेरण्या पूर्ण झाल्यानंतर रासायनिक ...

रासायनिक खते आणि सोयाबीन बियाण्यांमध्ये शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवा; रयत क्रांती संघटेनची मागणी !

नांदेड : रासायनिक खते व सोयाबीनच्या बियाण्यामध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी कृषीअधीक्षक ...

शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर 22 कोटींचे कर्ज काढले, ऐन पावसाळ्यात करमाळ्यातील वातावरण तापले

जेऊर : बँकेस तुमची पत ठाऊक आहे तर मग शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज का काढता, पंजाब नॅशनल बँके पाठोपाठ आता युनियन बँक ऑफ इंडिया कडुन ...

ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित

मुंबई : लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यात निवडक १० तालुक्यात २० ...

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा, डीएपी खतांच्या अनुदानात आणखी वाढ

नवी दिल्ली : खरिपाच्या हंगामात रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीवरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असताना, केंद्र सरकारने बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. डीएपी (डाय अमोनियम ...

राज्यघटनेत समाविष्ट केलेले ‘परिशिष्ट ९’ रद्द करण्याची मागणी

औरंगाबाद : भारतीय राज्यघटनेत पहिली घटना दुरूस्ती करून समाविष्ट केलेले परिशिष्ट ९ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ...

पुरेशा ओलाव्याशिवाय पेरणी करु नये, कृषी अधिकारी खेडकर यांचे आवाहन

औरंगाबाद : शेतकऱ्यांनी ८०ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन पंचायत समिती कृषी अधिकारी अशोक खेडकर यांनी केले आहे. माहीती ...

शिवरस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवडीचा पहिलाच प्रयोग; जिल्हाप्रशासनाकडून सहकार्याची मागणी

लातूर: हरित क्रांतीचे प्रणेते स्व वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीदिनी हरित शिवरस्ते अभियानाअंतर्गत शिवरस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात येणार आहे त्यासंदर्भातबुधवारी दि. १६ जून रोजी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!