संजय राऊत
‘ज्या माणसाने एका डॉक्टर महिलेला खोट्या केस मध्ये ५२ दिवस तुरुंगात ठेवलं, त्याने…’
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असणाऱ्या घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला ...
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीचा फडणवीसांनी केला खुलासा, म्हणाले…
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या गुरुवारी झालेल्या भेटीवरुन राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता ...
मला अर्थमंत्री होऊ द्या, 20 रुपयांनी पेट्रोलचे दर कमी करतो- सुधीर मुनगंटीवार
पुणे : पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन केंद्र सरकारविरोधात टीकेची झोट उठवत होते. केंद्र सरकारकडून इंधन दरवाढीवर राज्यातील राजकीय नेत्यांसह सामान्य नागरिकही आक्रमक झाल्याचे पाहायाला मिळाले. त्यातच ...
महीला सुरक्षित कशा असतील जेव्हा, रक्षकच भक्षक झालेत…; भातखळकरांचे शिवसेनेवर टीकेचे बाण
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढतच असल्याचे पाहायला मिळत आहे. अमानुषपणे महिलांवर अत्याचार केले जात आहेत. राज्यात कायद्याचा कसलाच धाक राहिला नसल्याने ...
भाजपा नेत्यांवर ३०२ चे गुन्हे दाखल केले पाहिजेत; काँग्रेसची मागणी
मुंबई : काही दिवसांपूर्वी नागपूरचे रहिवाशी मोहनीश जबलपुरे यांनी माहितीच्या अधिकारातून केंद्रीय माहिती अधिकाऱ्याला एक प्रश्न केला होता. हिंदू खतरे में है असं सांगितलं ...
महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी अँक्शन प्लॅन तयार करणं गरजेचं- प्रविण दरेकर
मुंबई : राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या घटना वाढतच असल्याचे पाहायला मिळत आहे. अमानुषपणे महिलांवर अत्याचार केले जात आहेत. राज्यात कायद्याचा कसलाच धाक राहिला नसल्याने ...
…म्हणून पुणेकरांनी फडणवीस आणि माझ्यावर टीका केली होती- नितीन गडकरी
पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी फडणवीस आणि त्यांच्यावर पुणेकरांनी केलेल्या टीकेवर भाष्य केले ...
महिला अत्याचार प्रकरणी राज्य सरकारचे दुर्लक्ष चिंताजनक- रामदास आठवले
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वारंवार बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्न पुन्हा एकदा ...
‘मोफत ‘मध्यान्ह भोजन’ योजनेतून बांधकाम मजूरांना मिळणार सकस आहार’
मुंबई – महाराष्ट्रात 18 लाख 75 हजार 510 इतके नोंदणीकृत बांधकाम मजूर आहेत. त्यातील 34 हजार 473 बांधकाम मजूर नाशिक जिल्ह्यातील आहेत. महाराष्ट्र इमारत ...
कोयना धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई – कोयना धरणासाठी बाधित झालेल्या कुटुंबांचा त्याग मोठा आहे. त्यामुळे कोयना धरणग्रस्त बांधवांना न्याय देण्यासाठी कोयना प्रकल्पग्रस्तांचे रजिस्टर प्रमाणित करावे, प्रकल्पग्रस्तांची संख्या व ...