संजय राऊत
कावळे मोती खातात अन् हंस दाणे टिपतायेत; संजय राऊतांचा भाजपला टोला
मुंबई : केंद्राचे सरकार, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेते असतात. मग राज्यांतील सरकारे भले त्यांना मानणाऱ्या राजकीय पक्षाची नसोत. त्या राज्यांना अस्थिर करणे म्हणजे ...
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वासाठी नाही तर पदासाठी तडजोड केली; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
मुंबई : दोन दिवसांपूर्वी अनंत गीते यांनी शरद पवार हे आमचे नेते नाहीत, तर बाळासाहेब ठाकरे आहेत, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ...
राज्यपालांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन निलेश राणेंची राऊतांवर बोचरी टीका
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज सामनामधून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहेत. राज्यपाल हे फक्त सरकारी पैशावर पोसले जाणारे ...
‘एका समाजाला मदत करताना, त्यांचे हक्क देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होणार नाही, याची काळजी राज्यसरकार घेईल’
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील कुणबी विद्यार्थ्यांसाठी मुंबईत मुलुंड येथे वसतीगृह उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पाच कोटी रुपयांचा धनादेश ...
नव्या प्रभाग रचनेवरून आम आदमी पक्षाची प्रस्थापित पक्षांवर जहरी टीका
पुणे – ठाकरे सरकारनं महानगरपालिकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत ...
बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा राजकीय लाभ कोणाला होणार ?
मुंबई – मुंबई वगळता राज्यातील इतर महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे ...
राज्यपाल सरकारी पैशावर पोसलेले हत्ती, महाराष्ट्राला चूड लावाल तर…; सामनातून राऊतांचा इशारा
मुंबई : राज्यातील महिला असुरक्षित असल्याच्या मुद्द्यावरुन कायदा आणि सुवस्थेच्या प्रश्नी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी करणारे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड; सातवा वेतन आयोग लागू
मुंबई : राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला ...
‘१५ ऑक्टोबर पर्यंत नाशिक- मुंबई या राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती झाली नाही तर संबंधितांवर कारवाई करू’
मुंबई – नाशिक – मुंबई राष्ट्रीय महामार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे या मार्गावरील रस्ते निकृष्ठ असल्यामुळे जनतेला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या ...
अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेला कुणबी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहासाठी पाच कोटींचा निधी प्रदान
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातील कुणबी विद्यार्थ्यांसाठी मुंबईत मुलुंड येथे वसतीगृह उभारण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पाच कोटी रुपयांचा धनादेश ...