महाराष्ट्र
अस्मानी संकट ! अतिवृष्टीने 436 नागरिकांनी जीव गमावला, तर 196 जणांचा वीज पडून मृत्यू
मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. गुलाब चक्रीवादळाच्या ...
‘आमचा दसरा कडवट झाला तरी तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही;’ ऊसाच्या एफआरपीसाठी राजू शेटी आक्रमक
कोल्हापूर : शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रकमी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेटी आक्रमक झाले आहेत. राजू शेटी हे ७ ऑक्टोबरपासून ‘जागर एफआरपीचा’ ...
शेतकऱ्यांना तातडीनं हेक्टरी 25 हजारांची मदत द्या, ड्रोनद्वारे पंचनामे करा – बावनकुळे
नागपूर : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. चक्रीवादळांच्या परिणामामुळे ...
कार्तिकचा ‘भूल भुलैया २’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज
मुंबई : राज्यात कोरोनाची संख्या आता आटोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा, प्रार्थनास्थळांपाठोपाठ चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे ...
राज्यातील महाविद्यालयांचा अभ्यासक्रम १ महिना लांबणीवर; राज्य सरकारचा निर्णय
मुंबई : कोरोनाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला होता. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शैक्षणिक ...
चिन्मय मांडलेकरने खास कारणासाठी आळंदीत ज्ञानेश्वर माउलींचे घेतले दर्शन
मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि मालिकेचा निर्माता चिन्मय मांडलेकरने आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. एका खास कारणामुळे त्याने येथे भेट दिली ...
पहिला प्रयत्न वाया, आता अकरा कोळसा खाणींच्या लिलावासाठी आता दुसऱ्या प्रयत्नाची प्रक्रिया सुरु
नवी दिल्ली : कोळसा मंत्रालयाने नियुक्त केलेल्या प्राधिकरणाने कोळशाच्या विक्रीसाठी देशातील 11 कोळसा खाणींच्या लिलावासाठी सीएम (एसपी) कायद्याअंतर्गतच्या 12 खाणींसाठी आणि एम एम डी ...
चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी विमानात मला जागा ठेवा; अजित पवारांची टोलेबाजी
मुंबई : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त मिळालाय. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. ...
‘देशातल्या १२०० पैकी ८०० लेण्या महाराष्ट्रात, आता आजच्या युगातील लेणी तयार करायला हवी’
मुंबई : आज(२७ सप्टें.)जागतिक पर्यटन दिन यानिमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लेण्यांविषयी वक्तव्य केले. ‘देशातल्या १२०० ...
विदर्भ अन् मराठवाड्यात ‘गुलाब’ करणार कहर; तुफान पावसाची शक्यता
मुंबई : गुलाब चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या उत्तर आणि ओडिशाच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकले आहे. हवामान खात्याने रविवारी ही माहिती दिली. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारपासून दक्षिण आणि ...