महाराष्ट्र
पुन्हा एकदा इंधनदरवाढ! डिझेलचे दर महागले तर जाणून घ्या पेट्रोलचे दर
मुंबई: महागाईमुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ होतच असल्याचे चित्र दिसत आहे. यातच आता पेट्रोलियम कंपन्यांनी ...
आंध्रप्रदेश, ओडिशाच्या किनाऱ्यावर आज गुलाब चक्रिवादळ धडकणार; महाराष्ट्रात पावसाचा इशारा
मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुलाब चक्रिवादळ आज संध्याकाळी उत्तर आंध्रप्रदेशातील कलिंगपट्टम आणि दक्षिण ओडिशाच्या गोपालपूर किनारपट्टीवरुन जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रालाही याचा ...
‘मंदिरं आणि रंग मंदिरं उघडायला परवानगी दिली म्हणजे मोठं काही केल्याचा टेंभा मिरवू नका’
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात कहर माजवला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने ...
आता महाविद्यालये देखील सुरु होणार; उदय सामंत यांनी दिली माहिती
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात कहर माजवला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने ...
नगरचा डंका देशभरात गाजला; यूपीएससी परीक्षेत चार मुलं यशस्वी
अहमदनगर : भारतीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा (यूपीएससी) परीक्षा 2020 चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातून 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवले ...
UPSC मध्ये इंजिनिअर्सचा डंका; परळीच्या यशवंत मुंडेने क्लास न लावता मिळवलं UPSC मध्ये घवघवीत यश
परळी : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा (यूपीएससी) परीक्षा 2020 चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातून 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवले ...
वय वर्ष २१ आणि मेहनीतीची पराकाष्टा! मध्यमवर्गीय कुटुंबातील नितीशा जगतापनं UPSC केली क्रॅक
लातूर : भारतीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा (यूपीएससी) परीक्षा 2020 चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातून 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. ...
सावधान ! पुढच्या सहा तासात चक्रीवादळाचा धोका; तर राज्यातही मुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : या महिन्यात महाराष्ट्रातील सर्वच भागात चांगला पाऊस झाला. मराठवाड्यासह नाशिक, उत्तर महाराष्ट्र या भागात गंभीर पूरस्थिती देखील निर्माण झाली होती. तर गेल्या ...
‘शक्ती कायद्याने मंत्रिमंडळातील बलात्काऱ्यांना त्रास होईल याची ठाकरे सरकारला भीती’
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असणाऱ्या घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला ...
‘आई-वडिलांनी स्वतःची मुलं-मुली काय करतात याकडं लक्ष द्यावं, नराधमांना असं शासन झालं पाहिजे कि…’
पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात घडत असणाऱ्या घटनांमुळे राज्यात महिला सुरक्षित आहेत की नाहीत असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. शिवरायांच्या महाराष्ट्रात महिला ...