महाराष्ट्र
मान्सूनच्या परतीला विलंब; पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता
नवी दिल्ली : देशात मान्सून प्रतीच्या प्रवासाला सुरवात झाली असून अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. पुढील चार दिवस असाच तुफान पाऊस बरसणार असल्याचा ...
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून अंतापूरकरांचे नाव निश्चित?
नांदेड : विधानसभा पोटनिवडणुकीसाठी नांदेडमधील देगलूर येथे काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र ...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे ‘साहित्यरत्न भूमी’ नावाने भव्य स्मारक; प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यातील बोधेगाव (ता.शेवगाव) येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे ‘साहित्यरत्न भूमी’ या नावाने भव्य स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकाचा सविस्तर ...
हवाई दलाच्या प्रमुखपदी मराठमोळ्या चौधरी यांची वर्णी; मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘खास’ शुभेच्छा
मुंबई : महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर एअर मार्शल व्ही. आर. चौधरी यांच्याकडे ...
अभिमानास्पद ! हवाई दल प्रमुखपदी मराठमोळ्या व्ही आर चौधरी यांची वर्णी
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर एअर मार्शल व्ही. आर. चौधरी ...
पूरस्थितीला इसापूर धरण प्राधिकरणाचा हलगर्जीपणा जबाबदार; भाजपचा आरोप
पुणे : मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. गुलाब चक्रीवादळाच्या ...
‘हाता-तोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याचे दुःख मातोश्रीवर बसून तुम्हाला समजणार नाही’
पुणे : अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. गुलाब चक्रीवादळाच्या परिणामामुळे झालेल्या अतिवृष्टीने ...
दिवाळीनंतर राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यात येतील; उदय सामंत यांचे सूचक विधान
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशभरात कहर माजवला होता. आता कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने ...
इंधन दरवाढीचा उच्चांक; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
नवी दिल्ली : भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये प्रत्येक दिवशी नवीन वाढ होत आहे. दोन्ही इंधन किंमतींनी बऱ्याच शहरांमध्ये यापूर्वीच १०० रुपयांचा आकडा पार ...
‘महाराष्ट्राची जनता अनाथ झाली का? त्यांचे कोणीच वाली नाही का?’
परळी : मराठवाड्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून या भागामध्ये तुफान पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांचे हातातोंडाशी ...