Kolhapur
सदाभाऊ खोत एफआरपीवरुन आक्रमक; महाविकास आघाडी सरकारवर टीका
कोल्हापूर: रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) आक्रमक झाले आहेत. एफआरपी दोन टप्प्यात देण्यात येणार असल्यानं शेतकरी उपाशी आणि कारखानदार तुपाशी, अशी ...
दिशा सालियनच्या मृत्यूबाबत सात मार्चनंतर सत्य बाहेर येईल – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : दिशा सालियानच्या मृत्यूबाबत नेमके काय झाले, हे सत्य सात मार्चनंतर बाहेर येईल. यामध्ये कोण गुंतले आहे आणि कोण तुरुंगात जाणार हे स्पष्ट ...
‘राज्य सरकारमध्ये साखर कारखानदारांच्या दरोडेखोरांचे टोळके निर्माण झालेत’ – राजू शेट्टी
कोल्हापूर: ऊसदर नियंत्रण समितीच्या सुत्रामध्ये दुरूस्ती करायची असेल तर तो अधिकार केवळ संसदेला आहे. तो राज्यांना दिलेला नाही. तरीही राज्य सरकारने काढलेले एफआरपी (FRP) ...
‘फडणवीस यांच्यावर बोलून वेळ वाया घालवणार नाही’ – आदित्य ठाकरे
कोल्हापूर: भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात होणारे आरोप प्रत्यारोप दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. याच मुद्द्यावर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी भाष्य केले आहे. ...
‘अजित पवारांच्या व्यक्तव्याशी मी सहमत’ – चंद्रकांत पाटील
कोल्हापूर: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ...
“…तर सर्वात आधी धनंजय मुंडेंना तुरुंगात टाकलं असतं”, करुणा शर्मांचा धक्कादायक खुलासा
कोल्हापूर : काल(१४ फेब्रु.)प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना करुणा शर्मा(Karuna Sharma) यांनी शिवशक्ती पक्ष कोल्हापूर उत्तर मतदार संघाची पोटनिवडणूक लढणवार असल्याचे जाहीर केले आहे. ...
“मास्कमुक्तीबाबत कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा,पण…”; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
कोल्हापूर: २०२० मार्च मध्ये पुणे शहरात महाराष्ट्र राज्यातील पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला आणि हळू हळू कोरोनाने महाराष्ट्रभर आपले हात पाय पसरायला सुरुवात केली. २०२० ...
कोल्हापूर महापालिकेची प्रभाग रचना जाहीर; प्रस्थापितांना धक्का
कोल्हापूर : राज्यात सध्या महानगरपालिका निवडणुकांची (Municipal Corporation) प्रारुप प्रभाग रचना, आरक्षण सोडत प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यातील महापालिका निवडणुकांचे बिगुल ...
लग्नसमारंभासाठीच्या निर्बंधात बदल; जाणून घ्या किती जणांना असेल परवानगी
मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने ठाकरे सरकारने (big decision of Thackeray government) लागू केलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या ...
राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा हर्षवर्धन पाटलांकडून विरोध; आंदोलनाचा इशारा
बारामती : ऊसाच्या बिलातून वीज बिलाची वसुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाचाच आता माजीमंत्री हर्षवर्धन पाटील (Former Minister Harshvardhan Patil) ...