Kolhapur
कृषी कायद्याविरोधातील ‘भारत बंद’ला कोल्हापुरात स्वतःला गाडून घेत दिला पाठिंबा…
कोल्हापूर: केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी ...
माझी नाव विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य जनताच पुढे ढकलत आहे : मुश्रीफ
सेनापती कापशी :भारतासारख्या कृषिप्रधान देशासाठी शेती हाच शाश्वत तरणोपाय आहे, त्यामुळे आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी आणि पर्यायाने शेतीचा विकास झाला पाहिजे ...
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसची राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं
लातूर : केंद्र सरकारच्या सुधारित कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमधल्या शेतकऱ्यांच्या दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारनं काल शेतकऱ्यांसोबत चौथ्या टप्प्यातली चर्चा केली, आणखी ...
शहीद संग्राम पाटील यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरील मावळलेले हास्य परत फुलू दे !
कोल्हापूर :भारत मातेच्या संरक्षणासाठी प्राणांची बाजी लावून शहीद संग्राम पाटील हसत- हसत हुतात्मा झाले. पित्याची छत्रछाया हरपलेल्या त्यांच्या मुलांच्या चेहऱ्यावरील गेलेलं हास्य पुन्हा फुलू ...
ग्रामविकास मंत्रालयाने लोकाभिमुख निर्णयांचा धडाका लावला आहे : मुश्रीफ
कागल : गेल्या एक वर्षांच्या कालावधीत ग्रामविकास मंत्रालयाने लोकाभिमुख निर्णयांचा धडाका लावला आहे, अशी माहिती दिली. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ...