Share

राज्य सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचा हर्षवर्धन पाटलांकडून विरोध; आंदोलनाचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

बारामती : ऊसाच्या बिलातून वीज बिलाची वसुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र या निर्णयाचाच आता माजीमंत्री हर्षवर्धन पाटील (Former Minister Harshvardhan Patil) यांनी कडाडून विरोध केला आहे. ऊसाच्या बिलातून वीज बिलाची वसुली करणे बेकायदेशीर असून आम्ही शेतकऱ्यांची थकित विज बील वसुली होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून केलेली थकीत वीज बिलाची वसुली चुकीची असून वास्तविक पाहता शेतकऱ्यांना विजेची बिले अव्वाच्या सव्वा आली आहेत. सदरची चुकीची आलेली कित्येक पट जास्तीची वीज बिले दुरुस्त करून देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी नेहमीच वापरलेल्या विजेची बिले भरलेली आहेत.

त्यामुळे राज्यसरकरने हा निर्णय मागे घ्यावा. जर राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून थकीत वीज बिल वसुलीचा तगादा लावला, तर राज्यामध्ये भाजपतर्फे आंदोलन केले जाईल, असा इशाराही हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!