Health

मास्क न घालता फिरणाऱ्या 85 नागरिकांना दंड

औरंगाबाद : औरगाबाद शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणावर मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर औरंगाबाद महापालिकेची कारवाई सतत सुरू असून आज सलग दुसऱ्या दिवशी एकूण 85 नागरिकांवर ...

देशभरात मास्क वापरणं अनिवार्य आणि थुंकण्यावर पूर्ण बंदी – केंद्र सरकार

नवी दिल्ली : Covid -19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं आज मास्क वापरणं अनिवार्य करणं तसंच थुंकण्यावर पूर्ण बंदी घालणारे निर्देश जारी केले आहेत. ...

मी तुम्हाला सलाम करतो, तुमच्यामुळे हे सुनिश्चित केले गेले आहे की आम्ही कधीही भुकेले झोपू नये : नितीन गडकरी

टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाशी लढ्याचा भाग म्हणून लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. देशात सर्वत्र लॉक घरात आहे. परंतु याही स्थितीत देशातील ...

वांद्रे गर्दी प्रकरण : उत्तर भारतीय संघटनेचा नेता विनय दुबेला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई : मुंबईतील वांद्रे गर्दी प्रकरणी विनय दुबेला अटक करण्यात आली होतीच. आता कोर्टाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. करोनाचा मुकाबला करण्यासाठी ...

तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना मोहम्मद साद विरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

नवी दिल्ली : तबलिगी जमातचे प्रमुख मौलाना साद यांच्यासह इतर काही जणांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिल्लीसह संपूर्ण भारतात करोनाचं संकट ...

उसतोड कामगारांसाठी जयदत्त क्षीरसागर सरसावले, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

बीड : ऊस तोडणी साठी कर्नाटक सह राज्यभरात विखुरलेले ऊस तोड कामगार लॉग डाऊन मूळे चार आठवड्यापासून अडकून पडले आहेत, त्यांना आपल्या कुटूंबाकडे घरा ...

आज पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक

नवी दिल्ली : कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतात सुद्धा ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याचवेळी पंतप्रधानांनी ...

आज पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक

नवी दिल्ली : कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. भारतात सुद्धा ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. याचवेळी पंतप्रधानांनी ...

वांद्रे प्रकरण : ते पत्र अंतर्गत कामकाजातील, या विषयावर कोणतीही खोटी बातमी चालवू नका ; रेल्वेचं स्पष्टीकरण

मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ३ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता ...

महाराष्ट्र लढवय्या आहे हे भाजपाने विसरू नये – अमोल मिटकरी

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. परप्रांतीय मजूरांची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. राज्य सरकार काम करण्यात ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!