Health

औरंगाबादेत १७ वर्षीय युवक कोरोना बाधित

औरंगाबाद : शहरात मंगळवारी सांयकाळच्या सुमारास आणखी एका १७ वर्षीय मुलाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बायजीपुऱ्यातील गल्ली नंबर २१ मधील हा युवक असल्याने ...

आई तुळजा भवानीच्या नगरीत कर्नाटकातील ‘ एकवीस कन्या ‘ सुरक्षित; वाचा काय आहे प्रकरण

तुळजापूर : कोरोनामुळे झालेल्या लाँकडाऊनच्या पार्श्वभूमीवर लातूर येथील काम बंद पडल्याने पायी चालत तुळजापूरकडे येणाऱ्या “कर्नाटक” राज्यातील एकवीस मुलींना तुळजभवानी मंदिर प्रशासनाने आपुलकीने विचारपुस करुन ...

लॉकडाऊन काळात नियम न पाळणे ; मालेगावकरांना पडले ‘ महागात ‘

मालेगाव : सध्या लागू असलेल्या संचारबंदीचे नियम पाळा अन्यथा मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागेल या सरकारच्या चेतावणीचा प्रत्यय मालेगावकरांना आला आहे. नाशिक जिल्ह्यातील एकट्या मालेगाव ...

रत्नागिरीत सहा महिन्याच्या बाळाला कोरोनाची लागण

रत्नागिरी : कोव्हीड-१९ संसर्ग बाधितांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. लहान बाळा पासून वृद्धांपर्यंत सर्वांना कोरोनाची लागण होण्याची भीती सतावते आहे. रत्नागिरीतील साखरतर येथील ...

कोरोनावर इलाज शोधण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचा पुढाकार ; केंद्राकडे मागितली चाचणीची परवानगी

टीम महाराष्ट्र देशा –  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनमध्ये असलेल्या राज्याला आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संबोधित केलं. यावेळी आपली करोनासोबतची लढाई सुरुच आहे, ...

वांद्रे गर्दी : ‘इतिहासातला सर्वात कमजोर मुख्यमंत्री मिळालाय महाराष्ट्राला’

टीम महाराष्ट्र देशा – आज मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावेळी त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी ३ मे पर्यंत ...

गुजरातच्या सुरतमध्येही स्थलांतरित मजूर रस्त्यावर; अन्न मिळत नाही अशी तक्रार करत घरी जाऊ द्यावं अशी मागणी

टीम महाराष्ट्र देशा – कोरोना व्हायरसमुळे लावलेला लॉकडाऊन संपल्यावर घरी जायला मिळेल, या आशेने हजारो मजूर सकाळपासून मुंबईतल्या वांद्रे स्टेशनवर जमले होते.त्यामुळे या स्थलांतरितांची ...

वांद्रे गर्दी : ‘आम्ही तुमच्या पाठिशी आहोत’, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे लावलेला लॉकडाऊन संपल्यावर घरी जायला मिळेल, या आशेने हजारो मजूर सकाळपासून मुंबईतल्या वांद्रे स्टेशनवर जमले होते.त्यामुळे या स्थलांतरितांची तारांबळ उडाली आहे. ...

हजारोंंचा जमाव रस्त्यावर येतो हे राज्य सरकारचे अपयश नाही का?

मुंबई : रेल्वेच्या गाड्या सुटणार ही अफवा कुणी पसरवली ? जमावाला कुठल्या संघटनेने गोळा केले? त्या संघटनेचा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध आहे? मुंबईच्या विविध ...

गावकऱ्यांची यंदाची यात्रा फेसबुक लाईव्ह! वाल्हेकरांनी केला अजब प्रयोग

पुणे : नाथसाहेबांच्या नावानं चांगभलं असा जयघोष करत दरवर्षी चैत्र महिन्यातील कालाष्टमी ला पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावामध्ये भैरवनाथ देवाचे लग्न समारंभ यात्रा उत्सव केला ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!