Health

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, येवल्यात लिलाव सुरू होणार

नाशिक : लॉकडाऊन मधून शेतीला वगळण्यात आले आहे. परंतु तरी ही गर्दी होऊन धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे अनेक बाजार समित्या बंद आहेत. याच ...

विनय दुबेला मी ओळखत नाही – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात गर्दी जमवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विनय दुबेला आपण ओळखत नसल्याचे स्पष्टीकरण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ...

परळी मतदारसंघात धनंजय मुंडेंच्या नाथ प्रतिष्ठानच्या मार्फत होणार एक लाख नागरिकांचे मोफत थर्मल टेस्टिंग

परळी : कोरोना विषाणूच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर ना. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मुंबई येथील प्रसिद्ध ‘वन रूपी क्लिनिक’मार्फत परळी मतदारसंघात येत्या ...

अंबाजोगाई येथे कोविड-19 विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेस मंजुरी

परळी : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे कोविड 19 विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेस महाराष्ट्र ...

कोण आहेत झारीतील शुक्राचार्य ? ऊसतोड कामगारांसाठी पंकजा मुंडे आक्रमक

मुंबई : भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांसंदर्भात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर आगपखाड केली आहे. ऊसतोड मजुरांचा निर्णय तात्काळ घ्या. ...

शेतकरी हितासाठी विविध निर्णय घेणे आवश्यक, यशोमती ठाकूर यांची मागणी

अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी संचारबंदी लागू असताना शेतकरी हितासाठी विविध निर्णय घेणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवाना कृषी निविष्ठा पुरविण्यासह कर्जमुक्ती योजनेच्या कार्यवाहीसह पतपुरवठ्याला गती ...

परळीत गर्दी टाळण्यासाठी धनंजय मुंडेंचे चोख नियोजन…

परळी : परळी शहर व ग्रामीण भागात जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आपत्ती व्यवस्थापन व सनियंत्रण ...

विनामास्क फिरणाऱ्यांकडून औरंगाबादमध्ये केला लाखाहून अधिक दंड वसूल

औरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद मनपा प्रशासनाच्या वतीने विनामास्क घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तीन दिवसात दोनशेहून अधिक जणांकडून लाखाच्या वर दंड ...

विनामास्क फिरणाऱ्यांकडून औरंगाबादमध्ये केला लाखाहून अधिक दंड वसूल

औरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद मनपा प्रशासनाच्या वतीने विनामास्क घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. तीन दिवसात दोनशेहून अधिक जणांकडून लाखाच्या वर दंड ...

‘मला माफ करा… मी हरलो…’ ; जितेंद्र आव्हाड यांची फेसबुकवर भावनिक पोस्ट

टीम महाराष्ट्र देशा –  राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक भावनिक फेसबुक पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी आपल्या भावनांना ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!