Share

मी तुम्हाला सलाम करतो, तुमच्यामुळे हे सुनिश्चित केले गेले आहे की आम्ही कधीही भुकेले झोपू नये : नितीन गडकरी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा – देशात कोरोनाशी लढ्याचा भाग म्हणून लॉक डाऊन जाहीर करण्यात आलं आहे. देशात सर्वत्र लॉक घरात आहे. परंतु याही स्थितीत देशातील जनतेच्या पोटाची खळगी भरावीयासठी राबलेल्या शेतकऱ्याच कौतुक व्हायला पाहिजे आणि त्याचे आभार मानले पाहिजे असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले आहे.

याबाबत नितीन गडकरी यांनी ट्वीटरवर आपलं म्हणण मांडल आहे. ते म्हणाले,

‘आज, जर आपण कोरोना संसर्गाची लढाई चांगल्याप्रकारे लढू शकलो आहोत तर त्यामागे आपल्या देशातील अन्नदाता, आपल्या देशातील शेतकरी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्यामुळे हे सुनिश्चित केले गेले आहे की आम्ही कधीही भुकेले झोपू नये. मी तुम्हाला सलाम करतो.’

#ThankYouCoronaWarriors #ClapForOurCarers

हेही पहा –

https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!