Agriculture
जीएम-सोयाकेकच्या आयातीचा निर्णय रद्द करा; राज्य सरकारची केंद्राकडे मागणी
मुंबई : देशात आणि राज्यात यंदा सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होईल असा अंदाज असतानाच केंद्र सरकारने परदेशातील जनुकीय बदल केलेल्या जीएम सोयाकेकच्या आयातीस परवानगी ...
पीक विम्याचा प्रश्न; अग्रीम टाळण्यासाठी विमा कंपन्या दाखवत आहेत ३० टक्के नुकसान
उस्मानाबाद : अपेक्षित उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतुद प्रधानमंत्री ...
‘ऊसतोड मजुरांच्या हितासाठी महामंडळ कार्यान्वित करा’, आ.धसांची साखर आयुक्तांकडे मागणी
बीड : राज्यातील ऊसतोड मजुरांच्या हितासाठी राज्य सरकार तीन महिन्यांत कायदा करणार होते. परंतु, तीन अधिवेशने लोटली तरी अद्याप परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. यासह ...
‘महाविकास आघाडी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल’, आदित्य ठाकरेंचा विश्वास
मुंबई : शालेय अभ्यासक्रमात शेती या विषयाचा समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे ...
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा होणार समावेश
मुंबई : शालेय विद्यार्थ्यांना शेतीविषयी ओढ निर्माण व्हावी आणि योग्य ते ज्ञान मिळावं यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे शालेय शिक्षणात कृषी ...
लाल चिखल! राज्य सरकारने सर्कस बनून शेतकऱ्यांसमोर विदूषक म्हणून नाचू नये-सदाभाऊ खोत
नाशिक : राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या नशिक जिल्ह्यात तसेच राज्याचे अन्न नागरी, पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघामधील ...
शेतकरी हवालदिल झाला असताना सरकार आणि विरोधक मात्र दुसऱ्याच गोंधळात; शेतकऱ्यांचा संताप
अहमदनगर : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरुन राज्यात राजकीय रणकंद सुरु आहे. राणेंच्या टीकेनंतर राज्यभर त्यांच्याविरोधात निदर्शने करण्यात आली. ...
दोन एकरात गांजा लावण्याची परवानगी द्या; हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सोलापुर : देशभरातील शेतकरीवर्ग सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. सरकारचे धोरण, नैसर्गिक आपत्ती, हमीभाव न मिळणे अश्या अनेक समस्यांचा सामना बळीराजा करत आहे. ...
शेतकऱ्यांच्या आर्थिक समृध्दीसाठी मत्स्यशेती वरदान ठरेल – राज्यमंत्री भरणे
मुंबई : कोरोना, चक्रीवादळ, अतिवृष्टी यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले असून शेतीला जोडव्यवसाय म्हणून चांगले उपजीविकेचे साधन निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात ...
दुधाला एफआरपी मिळावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीचे ‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ आंदोलन
अकोले : दुधाला एफआरपीचे संरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून आज राज्यात लेटर ...