Agriculture

अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

बीड : मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यात मागच्या चार दिवसात कमी अधिक पाऊस सुरू असला तरी बीड, नांदेड, परभणी, औरंगाबाद, जालना जिल्ह्याला अतिवृष्टीचा फार मोठा फटका ...

पूरग्रस्तांना अपुरी मदत मिळाल्याने राजू शेट्टींचा जलसमाधीचा निर्णय; परिक्रमा यात्रेस सुरुवात

कोल्हापूर – पूरग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चा काढल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजपासून जलसमाधी परिक्रमा यात्रेस सुरुवात केली आहे. कोल्हापूर नजीक असलेल्या प्रयाग चिखली येथून ...

चाळीसगावात पाऊस थांबला, पुराचं पाणी ओसरलं, शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान

जळगाव – जळगावातील चाळीसगावात मुसळधार पावसामुळं पूर परिस्थिती निर्माण झाली होती. चाळीसगाव तालुक्यातील 750 हून अधिक गावांमध्ये पाणी शिरलं होतं. तर आतापर्यंत एका महिलेचा ...

पुढच्या २४ तासात महाराष्ट्रभर कोसळणार मुसळधार पाऊस ; ‘या’ जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट

मुंबई : जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली ...

१-२ रुपये किलो भाव मिळाल्याने वैजापूरात टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याची आत्महत्या

औरंगाबाद : टोमॅटोला कमी भाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यातच डोक्यावर कर्ज असल्याने आर्थिक ...

‘गांधी जयंतीपासून सुधारित सातबारा उतारा मोफत अन् घरपोच मिळणार’, बाळासाहेब थोरातांची घोषणा

अहमदनगर : महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती पासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली ...

सतर्क राहा : पुढचे ३-४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचे; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली ...

‘सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली प्रत थेट खातेदाराच्या हातात देण्याचा महसूल विभागाचा निर्णय’

श्रीरामपूर : महसूल विभागाने नागरिकांना संगणकीकृत सातबारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिला, आता दोन ऑक्टोबर अर्थात गांधी जयंती पासून या सुधारित सातबारा उताऱ्याची पहिली ...

‘मोदी-शहांकडून देशाची विक्री; अंबानी, अदानींकडून खरेदी’, बाळासाहेब थोरातांचा घणाघात

नाशिक : मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतकरीच नव्हे तर संपूर्ण जनता वेठीस आली आहे. ज्या शेतकऱ्यांसाठी कायदे केले त्यांनाच विश्वासात घेतले नाही. त्यावर चर्चा ...

शेतकऱ्यांसोबत आमदार अभिमन्यू पवार देखील ३ दिवसीय कृषी अभ्यास दौऱ्यावर

लातूर : भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासोबत त्यांच्या मतदार संघातील ११० शेतकरी व कृषी विभागाचे ७ अधिकारी ३ ट्रॅव्हल्समधून जळगावला ३ दिवसीय कृषी अभ्यास ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!