Agriculture

हरियाणामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन ; पोलिसांच्या लाठीचार्जमुळे शेतकरी झाला रक्तबंबाळ

नवी दिल्ली : हरियाणामधील स्थानिक आणि पंचायतीच्या निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपच्यावतीन करनालमध्ये राज्य पातळीवरील बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि ...

नाशिकसह राज्याच्या विविध भागात भाव मिळत नसल्यानं हजारो टन टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ

नाशिक – नाशिकसह राज्याच्या विविध भागात सध्या भाव मिळत नसल्यानं हजारो टन टोमॅटो रस्त्यावर फेकून दिल्याचे चित्र दिसतं आहे. या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भारती ...

‘मॅग्नेट’ सारखे प्रकल्प उभारून शेतकऱ्यांना चांगल्या व दर्जेदार सुविधा देणार- अजित पवार

बारामती   – महाराष्ट्र शासनामार्फत आशियाई विकास बँक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) या प्रकल्पाव्दारे राज्यात एक हजार कोटीची कृषी क्षेत्रासाठी पायाभूत सुविधांची उभारणी करून ...

शेतकऱ्यांना दिलासा! ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम रक्कम मिळणार

उस्मानाबाद : पीकविमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने कृषी विभागाच्या नुकसानीबाबतचा अहवाल ग्राह्य धरण्याचे मान्य केल्याने आता जिल्ह्यातील सर्व बाधित अर्थात कृषी खात्याच्या अहवालानुसार ५० टक्क्यांपेक्षा ...

‘ऊसाची एफ आर पी वाढविल्याबद्दल मोदींचे आभार, साखर कारखान्यावर राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज’

मुंबई – साखर हंगाम २०२१-२२ (ऑक्टोबर – सप्टेंबर) साठी उसाचे रास्त आणि किफायतशीर मूल्य (एफआरपी) २९० रुपये प्रति क्विंटल मंजूर केले आहे. हा शेतकऱ्यांसाठी ...

‘विमा कंपन्या आणि केंद्र सरकारमध्येच सेटलमेंट’, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप

उस्मानाबाद : जिल्ह्यातील नुकसानीबाबत ३० ऑगस्ट रोजी जिल्हास्तरावर बैठक घेण्याचे आदेश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. शिवसेना खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार ...

शेतकऱ्यांना दिलासा, पिक विमाधारकांना २५ टक्के आगाऊ नुकसान भरपाईचा अध्यादेश

लातूर : जिल्ह्यात मध्यंतरीच्या पावसाच्या खंडामूळे झालेल्या नुकसानीबाबत प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकाचे विमाधारक शेतकऱ्यास २५%आगाऊ नुकसान भरपाईचा अध्यादेश जारी करण्यात आले आहे. ...

मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना आनंदाची बातमी, उसाच्या एफआरपीत पाच रुपयांनी वाढ

नवी दिल्ली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उसाचा रास्त व किफायतशीर दर म्हणजेच एफआरपी वाढवण्याच्या प्रस्तावाला ...

पक्षाच्या स्थापनेपासूनच शेती आणि मातीसाठी राष्ट्रवादीचे काम – जयंत पाटील

मुंबई : शालेय विद्यार्थ्यांना शेतीविषयी ओढ निर्माण व्हावी आणि योग्य ते ज्ञान मिळावं यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे शालेय शिक्षणात कृषी ...

‘जे बोललो ते सर्व शब्द मी पूर्ण करेन’, नारायण राणेंचा विश्वास

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा टप्पा आजपासून प्रारंभ झाला आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!