Agriculture

‘बैलगाडा शर्यतीवर लवकरच मार्ग काढू’, मंत्री सुनील केदार यांचे आश्वासन

मुंबई : राज्याला बैलगाडा शर्यतीची प्राचीन सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे. पारंपरिक वारसा व शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. बैलगाडा शर्यतीच्या आवडीमुळे ...

राजू शेट्टींच्या ‘त्या’ आरोपावर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील २०१९ च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करावी, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ...

‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो पण त्यांनी भेट दिलीच नाही’; शेट्टींची जाहीर नाराजी

कोल्हापूर : महापूरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असून ती देखील मिळत नसल्याने शेतकरी हे उध्वस्त झाले आहेत, असा ...

‘जे सूर्याला दिसत नाही ते जयंत पाटलांना दिसतंय’; राजू शेट्टी कडाडले

कोल्हापूर : महापूरामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली मदत ही तुटपुंजी असून ती देखील मिळत नसल्याने शेतकरी हे उध्वस्त झाले आहेत, असा ...

दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी शेतकरी संघर्ष समिती करणार अनोखे आंदोलन

मुंबई : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या राज्य समन्वय समितीची विस्तारित ऑनलाइन बैठक दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 8 वाजता संपन्न झाली. दूध ...

गावाच्या विकासासाठी एकजुटीने काम करून विकास कामे घराघरापर्यंत पोहोचवा – जयंत पाटील

सांगली : गावचा विकास साधण्यासाठी विविध विकास कामांबरोबरच आरोग्य व शैक्षणिक सुविधा उत्तम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. क्षार जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत ...

‘वीज नसल्याने लाखो रुपयांचा ऊस जळतोय’; सुळेंसमोर शेतकऱ्याने केला जीवन संपवण्याचा प्रयत्न

इंदापूर : शेतकऱ्यांसमोर विजेचा लपंडाव ही मोठी समस्या कायम उभी राहते. पीक हाताशी येत असताना पावसाने दडी मारल्याने त्या पिकाला जगवण्यासाठी शेतकरी तांब्याने देखील ...

वीज कनेक्शन तोडण्यास येणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना मिरचीचा धुर देवू – स्वाभिमानी

पंढरपूर – नैसर्गिक आपत्ती आणि चुकीच्या सरकारी धोरणांमुळे संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी आपला शेतीमाल अक्षरशः रस्त्यावर ओतून देत आहे. प्रचंड तोटा सहन  ...

केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा घेत शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवावे – कपिल पाटील

ठाणे –  मोदी सरकारने छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आखल्या आहेत. या योजनांचा लाभ घेऊन छोट्या शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढवावे असे आवाहन केंद्रीय पंचायत ...

भू-विकास बँकेची ३४८ कोटींची कर्जे माफ; ३३ हजार ८९५ शेतकऱ्यांना लाभ

मुंबई : अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेची सरसकट थकीत शेती कर्जे माफ करण्याचा तसेच कामगारांची देणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा लाभ ३३ ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!