Agriculture

पुणे : वारजे परिसरात 35 एकर वनविभागाच्या जागेवर साकारणार अनोखे वन उद्यान

पुणे  : पुणे महानगरपालिका व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यात येणारे ‘संजीवन वन उद्यान’ ऑक्सिजन पार्क म्हणून नावारूपाला येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री ...

सरकारच्या नाकावर टिच्चून बैलगाडा शर्यत पार पाडल्यानंतर पडळकरांचे होतेय कौतुक

सांगली – सरकारच्या आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी बैलगाडा शर्यत पार पाडली आहे. आज सकाळी पहाटे पाच वाजता ...

‘गोपीचंद पडळकरांना अटक करुन दाखवाच, मग आम्ही…’; सदाभाऊ खोत यांचा आक्रमक इशारा

सांगली : बैलगाडा शर्यतीवरुन राजकीय वाद पेटल्याचा पाहायला मिळतंय. विविध संघटना आणि पक्ष हे बैलगाडा शर्यतीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप ...

’20 ऑगस्टला अनेकांची बुरखे टराटरा फाडली जाणार’; गोपीचंद पडळकर आक्रमक

सांगली : बैलगाडा शर्यतीवरुन राजकीय वाद पेटल्याचा पाहायला मिळतंय. विविध संघटना आणि पक्ष हे बैलगाडा शर्यतीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप ...

वरुणराजा बरसला; पावसासाठी तरसलेला बळीराजा अखेर सुखावला!

औरंगाबाद : तब्बल एक ते दिड महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने तालुक्यातील एक लाख २९ हजार २७४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना जीवदान मिळाले आहे. ...

‘तुम्ही कितीही ताकद लावा शेतकरी येणार अन् बैलगाडा शर्यत होणारच’

सांगली : बैलगाडा शर्यतीवरुन राजकीय वाद पेटल्याचा पाहायला मिळतंय. विविध संघटना आणि पक्ष हे बैलगाडा शर्यतीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप ...

शेतकऱ्यांच्या पीकविमा संदर्भात खंडपीठाची शासनासह कंपनीला नोटीस

बीड : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मिळण्यासाठी वारंवार आंदोलने करूनही विमा कंपनी आणि शासनाकडून दखल घेतली जात नाही. शेतकरी नेते गंगाभीषण थावरे यांनी शेतकऱ्यांना ...

‘अतिवृष्टीसह पुरबाधित व्यावसायिकांना ५ ते ६ टक्के व्याजदराने होणार कर्ज पुरवठा’

मुंबई  – राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्यसरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट ...

बैलगाडी शर्यतीवरून पडळकरांचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; जयंत पाटील म्हणाले…

सांगली : बैलगाडा शर्यतीवरुन राजकीय वाद पेटल्याचा पाहायला मिळतंय. विविध संघटना आणि पक्ष हे बैलगाडा शर्यतीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप ...

बैलगाडी शर्यतीवरून पडळकरांचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप; जयंत पाटील म्हणाले…

सांगली : बैलगाडा शर्यतीवरुन राजकीय वाद पेटल्याचा पाहायला मिळतंय. विविध संघटना आणि पक्ष हे बैलगाडा शर्यतीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!