Agriculture
विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, औरंगाबादला दोन दिवस सावधगिरी बाळगण्याचा इशारा
औरंगाबाद : मुंबई येथील कुलाबा हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार जिल्ह्यात २७ आणि २८ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी ...
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची काँग्रेसच्या पथकाने पाहणी करावी, अमित देशमुखांच्या सूचना
लातूर : लातूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि नदीकाठी वाढलेल्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची लातूर जिल्हा काँग्रेस पथकाने पाहणी करावी. गावकरी, आपदग्रस्त यांना दिलासा द्यावा, अशा सूचना ...
कृषी उत्पन्न वाढीसाठी मागेल त्या शेतकऱ्याला ठिबक सिंचन –कृषीमंत्री
सातारा : कृषी उत्पन्न वाढीसाठी तसेच मातीचा पोत सुधारण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपले कृषी क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणावे. मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत ठिबक सिंचन ...
पंचनामे करतांना हयगय दिसल्यास थेट संपर्क करा- आमदार कैलास पाटलांचे आवाहन
उस्मानाबाद : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाकरे सरकार ठामपणे उभे आहे आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती आमदार कैलास घाडगे ...
औरंगाबादच्या सर्व कालव्यांची वहन क्षमता वाढवण्यासाठी प्रस्ताव तयार करा, जलसंपदा मंत्र्यांचे निर्देश
औरंगाबाद : जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी मिळणे आवश्यक आहे. शेतीला पाणी मिळण्यासाठी जिल्ह्यातील प्रगतीपथावर असलेल्या प्रकल्पांची कामे लवकर पुर्ण ...
उद्याचा भारत बंद सर्वसामान्यांचा हक्क मारणाऱ्या मोदी सरकार विरोधात-नाना पटोले
मुंबई : शेतकरीविरोधी तीन काळे कृषी कायदे व वीज क्षेत्राचे खासगीकरण विधेयक रद्द करावे. इंधनाचे दर कमी करून त्या जीएसटीच्या कक्षेत आणावे. स्वामीनाथन समितीच्या ...
‘मंत्र्यांना अडवायचा प्रयत्न करून बघा’, शिवसेनेचे भाजपाला प्रतिआव्हान
उस्मानाबाद : शेतकऱ्यांना गतवर्षीचा विमा नाही, यावर्षीचा अग्रिमही नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार आणि तीन आमदार असताना शिवसेनेने केले काय, असा प्रश्न उपस्थित करत आमदार ...
‘..तर शिवसेनेच्या मंत्र्यांना उस्मानाबाद जिल्हा बंदी करणार’, भाजप आ.राणा पाटलांचा इशारा
उस्मानाबाद : शेतकऱ्यांना गतवर्षीचा विमा नाही, यावर्षीचा अग्रिमही नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे खासदार आणि तीन आमदार असताना शिवसेनेने केले काय, असा प्रश्न उपस्थित करत आमदार ...
मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात-आ.सतिश चव्हाण
औरंगाबाद : केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयातीच्या घेतलेल्या निर्णयामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या किमतीत झालेली घसरण केंद्र ...
‘नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’, खा. इम्तियाज जलील यांची ग्वाही
औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन खासदार इम्तियाज जलील यांनी शेतकऱ्यांना दिले. ते गंगापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी ...