Agriculture

आंदोलन मागे घ्या, चर्चेला पुढे; शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून निमंत्रण

नवी दिल्ली : शेतकरी विरोधातील तीन काळे कृषी कायदे आणि वीज क्षेत्राचे खासगीकरण विधेयक रद्द करावे. इंधनाचे दर कमी करून  जीएसटीच्या कक्षेत आणावे. स्वामीनाथन ...

अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईसाठी राज्याने केंद्राकडे ७८०० कोटींची मागणी केली-विजय वडेट्टीवार

बीड : संपूर्ण राज्यभरात शेतीचे पंचनामे तत्काळ करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतू महाराष्ट्र राज्य शासन आर्थिक अडचणीत आहे. तरीही राज्य सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी ...

‘हे आंदोलन राजकीय नाही’; आंदोलनात घुसणाऱ्या कॉंग्रेस नेत्याला शेतकऱ्यांनी दाखवला घरचा रस्ता

नवी दिल्ली : केंद्र सरकारने तीन नवे सुधारित कृषी कायदे पारित केले आहेत. या कायद्याला विरोध दर्शवत मागील जवळपास दीड वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे ...

आम्ही पुढील दहा वर्षेही आंदोलन करण्यास तयार आहोत- राकेश टिकैत

नवी दिल्ली : शेतकरीविरोधी तीन काळे कृषी कायदे व वीज क्षेत्राचे खासगीकरण विधेयक रद्द करावे. इंधनाचे दर कमी करून त्या जीएसटीच्या कक्षेत आणावे. स्वामीनाथन ...

पिंपरी चिंचवड मध्ये संयुक्त किसान मोर्चासह विविध पक्ष संघटनांचे रास्ता रोको आंदोलन

पुणे : पिंपरी चिंचवड येथील आंबेडकर चौकात संयुक्त किसान मोर्चासह विविध पक्ष संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भारत बंद जनआक्रोश आंदोलन सध्या सुरु आहे. या आंदोलनामुळे ...

सिंघू सीमेवर ‘भारत बंद’ आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू

नवी दिल्ली : केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात संयुक्त किसान मोर्चा व शेतकऱ्यांनी आज भारत बंद पुकारला आहे. हरयाणाच्या सिंघू सीमेवर एका ...

संयुक्त किसान मोर्चासह इतर पक्ष संघटनांच्या वतीने नगर येथे रास्ता रोको

अहमदनगर : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात आज संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने भारत बंदचे ऐलान करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमिवर अहमदनगर येथील छत्रपती शिवाजी ...

रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना ‘साले’ बोलले होते हे विधान घराघरात पोचवा – जयंत पाटील

जालना – मोदी सरकारने परदेशातून तेल आयात केल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळेनासा झाला आहे. मुळात भाजप नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात राहिला आहे असा आरोप ...

केंद्रातील सरकार हे शेतकरी आणि कामगारविरोधी सरकार आहे; नाना पटोले यांची घणाघाती टीका

मुंबई – केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी, कामगारविरोधी सरकार असून महागाई, बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यातही मोदी सरकार सपशेल फेल ठरले आहे. देशातील शेतकऱ्यांना ...

कृषी कायद्यांविरोधात ‘भारत बंद’ला सुरुवात ; दुकाने बंद ठेवण्याचे टिकैत यांचे आवाहन

नवी दिल्ली : केंद्राच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात संयुक्त मोर्चाच्या वतीने संपूर्ण भारत बंदला सुरुवात झाली असून या बंदला काँग्रेस, शिवसेना पाठोपाठ सर्वच राजकीय ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!