Share

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात-आ.सतिश चव्हाण

Published On: 

औरंगाबाद : केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयातीच्या घेतलेल्या निर्णयामुळे देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीनच्या किमतीत झालेली घसरण केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे झाली, अशी टीका आ. सतीश चव्हाण यांनी केली.

आ. चव्हाण यांनी फेसबुक पेजवर यासंदर्भात पोस्ट केली आहे. यंदाच्या खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात येण्यापूर्वीच केंद्र सरकारने १२ लाख टन जीएम (जेनेटिकल मॉडिफाइड) सोयाबीन पेंड आयातीला परवानगी दिली. त्यामुळे सोयाबीनच्या किमती ११ हजारांवरून पाच हजार रुपये क्विंटलपर्यंत खाली आल्या आहेत.

https://www.facebook.com/mlcsatishchavan/posts/402085981276553

महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकांवर अवलंबून आहेत. नवीन सोयाबीन बाजारात येण्याच्या काळातच केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयातीचा निर्णय घेतला. तसेच सोयाबीन पेंडवरील आयात कर कमी करून सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले असल्याचे आ. चव्हाण म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!