Agriculture

नदीकाठच्या नुकसानीबाबत १०० टक्के नुकसान भरपाई द्या, अमित देशमुखांचे निर्देश

लातूर : मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकंदरीत नुकसानीची व्याप्ती लक्षात घेता सरसकट मदत करण्याबाबत राज्य शासन लवकरच निर्णय घेईल अशा ...

पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारा फुटला; १०० एकरावरील पिके नेस्तनाबूत!

औरंगाबाद : दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णा नदीवर १९८७ साली जिल्हा परिषदेच्या निधीतून बांधण्यात आलेला कोल्हापुरी बंधारा आजूबाजूने फुटल्यामुळे एका शेतकऱ्याची मातीसह ...

‘बळीराजा हंबरडा फोडतोय, मुख्यमंत्री साहेब त्याला चिंतामुक्त कधी करणार?’

मुंबई : अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत. गुलाब चक्रीवादळाच्या परिणामामुळे झालेल्या अतिवृष्टीने ...

शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मनसेचे विभागीय आयुक्तांना साकडे, राज ठाकरेंचे पत्र केले सुपूर्त

औरंगाबाद : राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट प्रत्येक शेतकऱ्यांना ५०,००० रूपये रोख स्वरुपात त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुहास ...

शेतकऱ्यांसाठी आघाडीमधील मराठवाड्याचे मंत्री चकार शब्दही उच्चारत नाही, भाजपचा आरोप

औरंगाबाद : ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील पिके पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला ...

MSEB कर्मचाऱ्यांच्या कानशिलात लगावण्याच्या वक्त्याव्यावर तुपकर ठाम 

बुलढाणा – वीज वितरण कंपनीचा कुठलाही अधिकारी किंवा कर्मचारी वीज कनेक्शन खंडित करण्यासाठी आल्यास त्याला सुरुवातीला समजून सांगा आणि ऐकत नसेल तर त्याचे कपडे ...

‘इथूनही फटका पडतोय, तिथूनही फटका पडतोय, बिचारे मुख्यमंत्री…’, भुजबळांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या

नाशिक : नाशिक येथे महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था म्हणजेच ‘मित्रा’च्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री ...

मंत्री, आमदार, खासदारांचे पगार थांबवा पण शेतकऱ्यांना मदत द्या – रविकांत तुपकर

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं ...

शेतकऱ्यांसाठी मनसेचा पुढाकार, हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी

औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधी दुष्काळामुळे होरपळलेला शेतकरी आता अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. या सर्वाचा ...

‘दौरे व पंचनामे यांचा फार्स न करता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत करा’

अकोला : गुलाब चक्रीवादळामुळे राज्यातील 182 परिमंडळांमध्ये प्रचंड अतिवृष्टी झाल्याने राज्यातील 12 लाख हेक्टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत. शेतजमीन वाहून गेली आहे. नाशिक ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!