Agriculture

औरंगाबाद जिल्ह्यात १६० टक्के पाऊस, नुकसान भरपाई म्हणून ३५७ कोटींची अपेक्षा!

औरंगाबाद : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेतीचे तसेच रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून नुकसानभरपाई मिळण्याची अपेक्षा आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा १६० टक्के पाऊस ...

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अश्वासनाला शिवसेनेच्याच खासदार-आमदारांनी मारलं ‘फाट्यावर’

उस्मानाबाद : जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अश्वासनाला शिवसेनेच्याच खासदार-आमदारांनी फाट्यावर मारल्याचा प्रकार समोर आला आहे. उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दोन दिवसांपूर्वी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली ...

उस्मानाबाद जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अश्वासनाला शिवसेनेच्याच खासदार-आमदारांनी मारलं ‘फाट्यावर’

उस्मानाबाद : जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या अश्वासनाला शिवसेनेच्याच खासदार-आमदारांनी फाट्यावर मारल्याचा प्रकार समोर आला आहे. उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी दोन दिवसांपूर्वी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली ...

उस्मानाबादेत पाणी ओसरले, संकट ‘जैसे थे’; ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

उस्मानाबाद : जिल्ह्यात पावसाने दोन दिवसांपासून उसंत घेतली आहे. गेले दोन दिवस पाऊस न पडल्याने पूर ओसरत आहे. सोबतच शेतातील पाणी ओसरत आहे. पूर ...

‘आपण विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची गरज’

मुंबई – निसर्गाचे नियम आपण पाळले नाहीत तर निसर्ग त्याच्या पद्धतीने न्याय करतो. विकासाचा ध्यास घेऊन विनाशाकडे तर जात नाही ना याचा विचार करण्याची ...

तुमचं राजकारण जरुर होईल पण त्यामधे शेतकऱ्याचा बळी जाईल; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दोघेही पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. वाशिम, हिंगोली आणि नांदेडमध्ये ...

तुमचं राजकारण जरुर होईल पण त्यामधे शेतकऱ्याचा बळी जाईल; फडणवीसांचा ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे दोघेही पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. वाशिम, हिंगोली आणि नांदेडमध्ये ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जल जीवन मिशन अ‍ॅप लाँच करणार

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 11 वाजता जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामपंचायती आणि पाणी समित्या आणि ग्रामजल समित्यांच्या प्रतिनिधींसोबत दूरदृय प्रणालीद्वारे संवाद साधणार आहेत. ...

इथेनॉल निर्मिती करणाऱ्या साखर कारखान्यांना मिळणार आता दुप्पट प्रोत्साहन निधी

नवी दिल्ली- देशभरातील साखर कारखान्यांनी आगामी गळीत हंगामात उसापासून साखरेऐवजी थेट इथेनॉलची निर्मिती करावी आणि इंधनातील इथेनॉल मिश्रणाचे नियोजित 20 टक्के प्रमाण प्रत्यक्षात यावे ...

राज्य सरकराचा शेतकऱ्यांना दिलासा; 6 विमा कंपन्यांना 973 कोटी 16 लाख रुपये निधी वर्ग

मुंबई : पावसाने खरीपातील सर्वच पीकाचे नुकसान झालेले आहे. या दरम्यान, राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!