Agriculture

बळीराजाचा आक्रोश कानाने नाही, हृदयाने ऐका; आमदार मेघना बोर्डीकरांचा हल्लाबोल

परभणी : मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात आधीच पंचनामे पूर्ण झालेले नसताना पुन्हा पावसाने झोडपल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला ...

बळीराजाचा आक्रोश कानाने नाही, हृदयाने ऐका; आमदार मेघना बोर्डीकरांचा हल्लाबोल

परभणी : मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात आधीच पंचनामे पूर्ण झालेले नसताना पुन्हा पावसाने झोडपल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला ...

नुकसानाची भरपाई तात्काळ मिळवण्यासाठी प्रयत्न करू, आ. सतीश चव्हाण यांचे आश्वासन

औरंगाबाद : गुलाब चक्रीवादळामुळे मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वैजापूर तालुक्यातील सदर नुकसानग्रस्त भागाची पदवीधर मतदार संघातील आमदार सतीश चव्हाण ...

एकही पात्र आपदग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, अमित देशमुख यांचा विश्वास

लातूर : जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसानीची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश ...

शेतकरी आंदोलनादरम्यान महामार्गांवर अडथळा; सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली नाराजी 

नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान दीर्घकाळ महामार्गांवर अडथळा निर्माण झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. महामार्गावरची वाहतूक ...

मराठवाड्यात ‘नुकसानीचा पाऊस’, तीन हजार कोटींचा प्राथमिक अंदाज

औरंगाबाद : सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याला पावसाने झोडपले आहे. या वर्षी झालेल्या पावसामुळे सुमारे ३ हजार कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर सुमारे ...

राज्यातील 60हून अधिक सहकारी साखर कारखान्यांना आयकर विभागाच्या नोटिसा

पुणे – राज्यातील सहकारी साखर कारखाने आधीच अडचणीत आहेत. त्यातच ६० हून अधिक सहकारी साखर कारखान्यांना आयकर खात्यानं सात हजार कोटी आयकर भरण्यासाठी नोटीस ...

यथावकाश केंद्राचा निधी येईलच पण तोपर्यंत राज्याने तातडीने मदत करावी- रावसाहेब दानवे

मुंबई : मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार मदत द्यावी, यथावकाश केंद्राचा निधी राज्याच्या आपदा ...

शेतकऱ्यांना भरीव मदत मिळवून देण्यासाठी राज्यातील भाजप नेत्यांनी मोदींची भेट घ्यावी : नाना पटोले

मुंबई – मराठवाड्यासह राज्यातील इतर भागात झालेल्या अतिवृष्टीने व पूराने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास या नैसर्गिक संकटाने हिरावून घेतला आहे. ...

‘शासन -प्रशासनाला आहे सर्व जिवीतांची काळजी; अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा’

नाशिक – गेल्या काही दिवसात नाशिक जिल्ह्यात काही भागात प्रचंड पाऊस झाला असून, काल रात्रीपासून सर्व शासकीय व निमशासकीय यंत्रणांशी समन्वयाने माहिती संकलनाचे काम ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!