Agriculture
‘स्वतः कांदे लावा आणि खात बसा पण शेतकऱ्याला मिळणाऱ्या २ पैशांच्या आड येऊ नका’
टीम महाराष्ट्र देशा – देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. ...
एकनाथ शिंदे, शिवसेनेचे शिष्टमंडळ औरंगाबाद जिल्ह्याच्या दुष्काळी दौऱ्यावर
औरंगाबाद: परतीच्या पावसामुळे औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनिल देसाई, सुनील प्रभू व शिवसेनेचे शिष्टमंडळ दुष्काळ ची ...
सत्तेची मस्ती यालाच म्हणायचे का ? जयंत पाटील सदाभाऊंवर बरसले
टीम महाराष्ट्र देशा – देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. ...
अतिवृष्टीने रायगड जिल्हयातील 95 टक्के भातशेतीचे नुकसान
टीम महाराष्ट्र देशा : रायगड जिल्हयात ऑगस्ट,सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने जिल्हयातील 95 टक्के भातशेतीचे नुकसान झाले आहे. जिल्हयात 1लाख 23 हजार ...
अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्यात कहर, साडे तीनशे कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवलं
नाशिक : परतीच्या पावसानंतर अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्यात कहर कायम आहे. काल रात्री जिल्ह्याला मुसळधार पावसान झोडपून काढल. पाण्याच्या टंचाई साठी कुप्रसिद्घ असलेल्या मनमाड ...
मुसळधार पावसामुळे सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला
सिल्लोड : तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश गावांचा संपर्क तुटला आहे. तर धानोरा येथील नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे वीस ते पंचवीस कुटुंबांना ...
वाघ कितीही गुरगुरला तरी त्याचं संवर्धन आणि सरंक्षण करणं, ही माझी जबाबदारी : सुधीर मुनगंटीवार
टीम महाराष्ट्र देशा : सत्ता स्थापनेच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार टोलेबाजी सुरु आहे. त्यात आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा ...
पुणे : दिवसभरात मुसळधार पावसाची शक्यता
टीम महाराष्ट्र देशा : कोकण गोवासह अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे हवामान विभागानं वर्तविली आहे. अरबी समुद्रावर निर्माण झालेल्या महाचक्रीवादळाचा ...
राज्यात पावसाने ५४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात परतीच्या पावसाने थैमान केले आहे. राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकून घेतला आहे. यामुळे शेतकर्यांना मोठ्या संकटाला ...
राज्यात पावसाने ५४ लाख हेक्टर क्षेत्र बाधित
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात परतीच्या पावसाने थैमान केले आहे. राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकून घेतला आहे. यामुळे शेतकर्यांना मोठ्या संकटाला ...