Share

मुसळधार पावसामुळे सिल्लोड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

Published On: 

सिल्लोड : तालुक्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश गावांचा संपर्क तुटला आहे. तर धानोरा येथील नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे वीस ते पंचवीस कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

तालूक्यातील सर्व नदी, नाले तुडुंब भरून वहात आहेत. तालुक्यातील शेतशिवार पाण्याखाली गेली आहेत. महसूल विभागांची पथके तालुक्यात रवाना झाली आहेत. धानोरा (ता.सिल्लोड) येथील पाझर तलावाने धोक्याची पातळी घाठली आहे.

तलाव फुटण्याच्या मार्गावर असल्यामुळे तलाव पायथ्याच्या परिसरातील कुटुंबांना जिल्हा परिषदेच्या शाळेत सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. या कुटुंबांनी आवश्यक साहित्य घेऊन सुरक्षित ठिकान गाठले आहे. तालुक्यात उडालेल्या पावसाच्या हाहाकाराने सर्वत्र पाणीच पाणी दिसत असून, घरांची अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1190537684768309248?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190536744946372613?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1190536543565307904?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!