Agriculture

शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी चंद्रकांत पाटील थेट बांधावर

टीम महाराष्ट्र देशा : ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. हाती आलेले निघून गेल्याने शेतकरी वर्ग निराशेच्या छायेत ...

तीन दिवसात नुकसानीचे पंचनामे पूर्ण करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

टीम महाराष्ट्र देशा : ऑक्टोबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी पिकांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. हाती आलेले निघून गेल्याने शेतकरी वर्ग निराशेच्या छायेत ...

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत करणार – रामदास आठवले

नाशिक – अवकाळी पावसाने राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके उध्वस्त झाली आहेत.त्यामुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे शेतांचे त्वरित पंचनामे करावेत. अवकाळी ...

नुकसानग्रस्त शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहता कामा नये – परिणय फुके

गोंदिया : गोंदिया जिल्हयातिल ओल्या दुष्काळा संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे बैठक घेण्यात आली. याप्रसंगी पीक नुकसानीचा, कृषी विभाग व विमा कंपनीने संयुक्त सर्व्हे ...

10 हजार कोटी राज्यासाठी पुरेसे नाहीत – उद्धव ठाकरे

औरंगाबाद : परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारकडून देण्यात येणारे 10 हजार कोटी राज्यासाठी पुरेसे नाहीत. केंद्राकडून राज्यासाठी भरघोस मदत घेण्यात येईल. ...

परतीचा पावसामुळे मराठवाड्यातील फळबागांचे 25 हजार हेक्टरवर क्षेत्र बाधित

औरंगाबादः पावसाळ्याच्या तोंडावर पावसाने पाठ फिरविली आणि आता ओल्या दुष्काळाच्या रूपात हातातोंडाचा घास हिरावला आहे. मागील 15 ते 20 दिवसांपासून सातत्याने मध्यम ते जोरदार ...

अवकाळी पावसाचा फटका : आता द्राक्षासाठी देखील विमा योजना लागू

टीम महाराष्ट्र देशा- अवकाळी पाऊस आणि गारपीट यांचा सर्वाधिक फटका द्राक्ष बागांना बसतो. हे लक्षात घेऊन द्राक्षासाठी विमा योजना लागू करण्यात आली आहे. द्राक्ष ...

कांद्यासह सर्वच भाजीपाल्याचे भावही कडाडले, किनारपट्टीवर मासेमारीही ठप्प

टीम महाराष्ट्र देशा- राज्यात अवकाळी पाऊस सुरू असून त्याचा पालेभाज्यांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत. बाजारात सध्या पालेभाज्यांचा तुटवडा जाणवत ...

अश्रू पुसण्यासाठी प्रीतम मुंडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

टीम महाराष्ट्र देशा : अवकाळी पावसाने तसेच अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नेते मंडळी शेतकर्यांच्या शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी ...

कोथिंबिरीच्या जुडीला मोजावे लागणार तब्बल एवढे रुपये

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात परतीच्या पावसाने थैमान केले आहे. राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिसकून घेतला आहे. यामुळे शेतकर्यांना मोठ्या संकटाला ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!